काश्मिर हून महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत महाराष्ट्रात दाखल

महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल १८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली,२३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष विमान मुख्यमंत्र्यांनी घेतला गिरीश महाजनांकडून आढावा, लष्करी रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद मंत्रालयात विशेष कक्ष, महाराष्ट्र सदनातूनही समन्वय मुंबई, दि.२४ एप्रिल २०२५ : पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या 2…

Read More
Back To Top