श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 01 लाख 18 हजार किंमतीचे सोने-चांदी वस्तू अर्पण

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 01 लाख 18 हजार किंमतीचे सोने-चांदी वस्तू अर्पण पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.8:- मौजे वसमत, ता.हिंगोली येथील भाविक कौशल्याबाई मूर्तीराम करळे यांनी श्री विठ्ठल रूक्मिणीमातेस सोने १७ ग्रॅम (बोर मन्याची माळ, टॉप झुबे जोड व मंगळसूत्र) व चांदी २९८ ग्रॅम (कडे जोड) अशा सोने-चांदी वस्तू अर्पण केले आहेत. सोने -चांदी वस्तुची…

Read More

भाजपचा पराभव यामागे नेमकं कारण आणि कोणाची चूक याबाबत राजनीति तज्ञ प्रशांत किशोर काय म्हणाले

पण जिथे उमेदवार न पाहता कोणालाही तिकीट दिले गेले तिथेच पराभवाचा धक्का बसला नवी दिल्ली – लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांना स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडाही गाठता आलेला नाही.अनेक केंद्रीय मंत्र्यांसहित महत्त्वाचे नेते या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. यामागे नेमकं कारण आणि कोणाची चूक याबाबत राजनीति तज्ञ…

Read More

दुसऱ्या राज्यातील लोकसभा खासदारकीला उभे असलेल्या उमेदवारांचे मराठीशी कनेक्शन

दुसऱ्या राज्यातील लोकसभा खासदारकीला उभे असलेल्या उमेदवारांचे मराठीशी कनेक्शन मुंबई – बिहारच्या सीतामढीमधून जनता दल युनायटेड तर्फे निवडून आलेले अस्खलितपणे मराठी बोलणारे देवेंद्र ठाकूर हे २०२४ च्या लोकसभेवर निवडून येऊन पोहोचले आहेत. ठाकूर यांचे घर मुंबईत असले तरी ते मूळचे बिहारचे आहेत. त्यांचे शालेय शिक्षण महाराष्ट्रातील नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये झाले आहे तर महाविद्यालयीन शिक्षण…

Read More

मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यासाठी १८६ कोटी मंजूर – आ.आवताडे

मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यासाठी १८६ कोटी मंजूर -आ.आवताडे मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०६/२०२४- मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भाग वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिला असून या भागांमध्ये उद्योगधंदे वाढवणे व शेतीच्या पाण्याची सोय करणे हे प्रमुख काम डोळ्यासमोर ठेवून मी काम करत आहे. या भागात उद्योग वाढवायचे असतील तर पहिल्यांदा व्यवस्थित दळणवळणाची सोय झाली पाहिजे तरच उद्योगधंदे फायदेशीर ठरत असतात ही गोष्ट…

Read More

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण महत्वाचे -जिल्हा न्यायाधीश एम.बी.लंबे

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण महत्वाचे -जिल्हा न्यायाधीश एम.बी.लंबे जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे पर्यावरण दिन साजरा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६ /०६/२०२४- दरवर्षी जगभरात ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. पर्यावरण दिन साजरा करण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे पर्यावरणाचे रक्षण होय, त्यासाठी पर्यावरणीय समस्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी व पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करणे व त्या वृक्षांची जोपासणा करणे…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदात्त विचारांचा संपूर्ण विश्वात आदर – स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदात्त विचारांचा संपूर्ण विश्वात आदर – स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे स्वेरीमध्ये ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/०६/२०२४ – छत्रपती शिवाजी महाराजांचे कष्ट, गुणग्राहकता, न्याय-निवाडा, परिश्रम, वैज्ञानिक दृष्टिकोन, लोकाभिमुखता, नेतृत्व, प्रशासन हे सर्व गुण पाहता त्यांचा आदर्श आज जगासमोर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी केले कार्य अद्भुत आहे म्हणून त्यांच्या कार्याला…

Read More

सिस्टर सिटी वाटचालीत हा एक मानाचा तुरा – ॲड. राहुल नार्वेकर

विविध उपक्रमांना सामंजस्य कराराने चालना मिळेल – डॉ.नीलम गोऱ्हे शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ब्राँझ पुतळ्याची भेट सेंट पिटर्सबर्ग,रशिया/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६ जून २०२४ – रशियन फेडरेशनच्या निमंत्रणा नुसार महाराष्ट्र विधानमंडळाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ ५ ते ९ जून २०२४ दरम्यान सेंट पिटर्सबर्ग रशिया च्या अभ्यास दौऱ्यावर असून आज दि.६ जून रोजी दोन्ही विधान मंडळांमधील सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षऱ्या…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक दिनानिमित्त सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने अभिवादन कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक दिनानिमित्त सोलापूर माजी केंद्रिय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६जून २०२४ – सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते छत्रपती…

Read More

महाराष्ट्रात महायुती आणि भाजपच्या कमी आलेल्या जागांची मी पूर्ण जबाबदारी स्वीकारतो- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विरोधकांच्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी आम्ही कमी पडलो – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई – महाराष्ट्रात महायुती आणि भाजपच्या कमी आलेल्या जागांची मी पूर्ण जबाबदारी स्वीकारतो. आपण स्वतः कुठेतरी कमी पडलो आहोत ती कमतरता भरून काढण्यासाठी व विधानसभेकरिता पूर्णवेळ काम करायचे असल्याने मला राज्य सरकार मधून मुक्त करावे अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाने आयर्लंड ला पराभूत करत आपली विजयाने सुरुवात केली

आयर्लंडला पराभूत करत टीम इंडियाने विक्रम रचत पाकिस्तानला मागे टाकले टी ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाने आयर्लंड ला पराभूत करत t-20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाने आपली विजयाने सुरुवात केली आहे. आयर्लंड ला आठ गडी राखून पराभूत करत एका मोठ्या विक्रमाची नोंद केली असून या सामन्यात रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराच्या नावावर विक्रम नोंदवला गेला…

Read More
Back To Top