अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीची खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून पाहणी

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीची खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून पाहणी सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाईचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६ ऑगस्ट २०२५- सततच्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. अतिवृष्टी व वादळी पावसामुळे उडीद, सोयाबीन, मुग, कांदा तसेच द्राक्षबागा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी फळबागा व भाजीपाला पिकेही जलमय होऊन नष्ट…

Read More
Back To Top