मुंबई इंडियन्सने हैदराबादविरुद्ध २०० धावा केल्या तर ते प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकतात का, जाणून घ्या…
मुंबई इंडियन्सचा प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठीचा मार्ग आता कठीण बनला आहे. पण जर मुंबई इंडियन्सच्या संघाने जर हैदराबदविरुद्धच्या सामन्यात २०० धावा केल्या तर ते प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकतात का, जाणून घ्या समीकरण…