india vs pak match : भारत-पाक T-20 सामना होणार का? आता बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणाले…
Satya Pal Malik: ‘मी राज्यपाल असताना श्रीनगरमध्ये घुसण्याची दहशतवाद्यांची हिंमत नव्हती’
लष्कर प्रमुख नरवणे दोन दिवसांच्या जम्मू दौऱ्यावर
दरम्यान, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे नागरिकांवरील वाढते हल्ले पाहता लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे हे जम्मू क्षेत्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. ते नियंत्रण रेषेवरील आघाडीच्या ठिकाणांनाही भेट देणार आहेत. तसंच तिथे सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहीमांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतील. तसंच सुरक्षेचा आढावा घेतील, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.
poonch encounter update : पूँछमध्ये ८ दिवसांत लष्कराचे ९ जवान शहीद; काय आहे कारण? वाचा…
amit shah : अमित शहांचे ऑपरेशन काश्मीर; ८ तास मॅरेथॉन बैठका, NSA डोवलही उपस्थित राहणार
दहशतवादाचा चेहरा आता उघड होईल: गिरीराज सिंह
तारकिशोर यांच्या आधी सोमवारी जोधपूरमध्ये केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी भारत-पाकिस्तान सामन्यावर वक्तव्य केलं. दहशतवादाचा चेहरा आता उघड होईल. संपूर्ण जागासमोर त्याचा पर्दाफाश केला जाईल. जम्मू-काश्मीर हिंदूंवर होत असलेले दहशतवादी हल्ले पाहता येत्या काही दिवसांत होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. दोन्ही देशातील संबंध बिघडलेले आहेत, असं गिरीराज सिंह म्हणाले होते.