आता जेव्हा शेतकरी अडचणीत आहेत त्यावेळी त्यांच्याकडे भाजपने पाठ फिरवली- आ.प्रणिती शिंदे

शेतकरी अडचणीत असताना भाजपने त्यांच्याकडे पाठ फिरवली – आमदार प्रणिती शिंदे मागच्या दहा वर्षात सोलापूरकरांचा विश्वासघात झाला या दहा वर्षात सोलापूर ओस पडले – आमदार प्रणिती शिंदे पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.१९/०४/२०२४- शेतकऱ्यांच्या मतांचा फायदा घेऊन भाजप सत्तेत आले आणि आता जेव्हा शेतकरी अडचणीत आहेत त्यावेळी त्यांच्याकडे भाजपने पाठ फिरवली असल्याची टीका महाविकास आघाडी सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिती…

Read More
Back To Top