मोमोज खात असताना तरुणाची गोळ्या झाडून हत्या

[ad_1] युपीच्या नोएडा मध्ये एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नोएडा सेक्टर 137 मेट्रो स्टेशनच्या खाली ही घटना घडली आहे. तरुण मोमोज खाऊन वॉशरूमला जात असताना त्याच्यावर गोळ्या झाडण्या आल्या.या मध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रकरणाची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहे.  पोलिसांनी दिलेल्या…

Read More

तवंदी घाटात अपघातात दोघांचा मृत्यू, 13 जखमी

[ad_1] बेळगाव जिल्ह्यात निपाणी जवळ तवंदी घाटात भरधाव वेगाने धावणाऱ्या कंटेनरच्या चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून त्याने 7 वाहनांना जोरदार धडक दिली.या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले. हा अपघात रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास झाला.  हुबलीकडून कराड कडे जाणारा मालवाहतूक ट्रकच्या ट्रकचालकाचा हॉटेल व्हाईट हाऊस जवळ ट्रकवरील ताबा सुटल्याने दुचाकीला धडक दिली या…

Read More

अरविंद केजरीवाल यांची राजीनामाची घोषणा, अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

[ad_1] दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदावरून राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. यावर आता समाज सेवक अण्णा हजारेंची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले, मी अरविंद केजरीवाल यांना राजकारणात येऊ नका असे सांगितले होते. समाजाची सेवा करा.मोठे व्हाल. आम्ही अनेक वर्षे एकत्र होतो त्यावेळी मी त्यांना राजकारणात येऊ नका असे सांगितले होते. आज जे व्हायचे होते…

Read More

''लाडकी बहीण योजना'' वर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी महिलांना विचारले-विश्वासघातकी व्यक्तींवर विश्वास ठेवून त्यांना भाऊ मानणार का?

[ad_1] महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.  त्यांनी महिलांना विचारले की, त्या विश्वासघातकी व्यक्तींवर विश्वास ठेवणार का? ज्यांनी आपल्या मूळ पक्षाला धोका दिला. ठाकरे यांनी बदलापूर घटनेचा देखील उल्लेख केला. तसेच घराणेशाहीच्या आरोपांचे देखील खंडन केले.   पुणे : महाराष्ट्रात विधासभा निवडणूक पूर्वी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपचे चक्र सुरु आहे.उद्धव ठाकरेंनी…

Read More

डोंबिवलीत चार लाख रुपयांचे मांस जप्त, आरोपी फरार

[ad_1] ठाणे पोलिसांनी एक टेंपो मधून मोठ्या प्रमाणात मांस जप्त केले आहे. याची किंमत चार लाख रुपये सांगितली जाते आहे.पोलिसांनी हे मांस तपासणीसाठी पाठवले आहे.    मिळालेल्या माहितीनुसार मानपाडा पोलीस स्टेशनचे अधिकारींनी सांगितले की, रविवारी त्यांना एक गुप्त सूचना मिळाली आणि त्याआधारे डोंबीवली मधील गोलावली मध्ये टेंपो थांबवण्यात आला, पण त्यामध्ये असलेले व्यक्ती फरार झाले….

Read More

लांडग्यांची दहशत कायम, 11 वर्षाच्या मुलावर हल्ला

[ad_1] बहराइच/चंदौली: यूपीमध्ये लांडग्यांचे हल्ले सुरूच आहे. बहराइचमध्ये लांडग्याने पुन्हा एकदा हल्ला केला आहे. यावेळी 11 वर्षाच्या चिमुरड्यावर लांडग्याने हल्ला केला आहे, ज्यामध्ये तो मुलगा जखमी झाला आहे. चांदौली येथेही लांडग्यांच्या टोळीने गावकऱ्यांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात 7 ग्रामस्थ जखमी झाले आहेत.   मिळालेल्या माहितीनुसार बहराइचमध्ये रात्री घराच्या टेरेसवर झोपलेल्या इम्रान नावाच्या ११ वर्षीय…

Read More

महाराष्ट्रात चाकूच्या धाक दाखवून महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार

[ad_1] महाराष्ट्रातील पालघरमध्ये पुन्हा एकदा बलात्काराची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील नालासोपारा परिसरातील संतोष भवनजवळ एका महिलेवर चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.    मिळालेल्या माहितीनुसार पालघर मध्ये एका ३२ वर्षीय महिलेवर चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार करण्यात आला. महिलेने दिलेल्या तक्ररीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून…

Read More

नितीन गडकरींच्या खुलाशांवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली पंतप्रधानपदाची ऑफर देणे चुकीचे नाही म्हणाले

[ad_1] केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. ते म्हणाले की, एका विरोधी पक्षनेत्याने त्यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. यावर आता शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ते म्हणाले, ज्या प्रकारे देशात हुकूमशाही सुरु आहे. 10 वर्षे झाली….

Read More

मुंबई विमानतळावर इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात टेकऑफच्या आधी बिघाड

[ad_1] इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला उशीर झाल्याने मुंबई विमानतळावर प्रवाशांनी गोंधळ घातला. हे विमान मुंबईहून दोहाला जात होते, असे सांगण्यात येत आहे. फ्लाइटची वेळ पहाटे 3:55 होती. मात्र तांत्रिक बिघाडामुळे विमानाला उशीर झाला.  यावेळी प्रवाशांना बराच वेळ विमानात बसून ठेवण्यात आले. यानंतर प्रवाशांनी इंडिगो एअरलाइन्सवर निष्काळजीपणाचा आरोप करत गोंधळ घातला. प्रवाशांचा आरोप आहे की, त्यांना विमानात…

Read More

रुळ ओलांडताना रेल्वेची धडक बसून 3 महिलांचा मृत्यू

[ad_1] रेल्वे प्रशासन नेहमी रेल्वे रूळ ओलांडून जाऊ नका. तसेच धावत्या रेल्वेत चढू नका असे वारंवार सांगत असते. तरीही काही जण आपला जीव धोक्यात टाकतात आणि जीव गमावतात.    केरळमधील कासारगोड येथून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील कांजनगड रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी रात्री रुळ ओलांडताना रेल्वेची धडक बसून तीन महिलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेची…

Read More
Back To Top