पंतप्रधान नरेंद्र मोदी
रेल्वेने आपल्या प्रत्येक धोरणात संवेदनशीलता, उत्तरदायित्व व शाश्वतता यांचा समावेश करणे आवश्यक
रेल्वेने आपल्या प्रत्येक धोरणात संवेदनशीलता, उत्तरदायित्व व शाश्वतता यांचा समावेश करणे आवश्यक भारतीय रेल्वे : नव्या विकासासोबतच सध्याच्या पायाभूत सुविधांच्या उन्नतीचीही तितकीच गरज विशेष संपादकीय लेख भारतीय रेल्वे ही केवळ एक वाहतूक व्यवस्था नाही,तर भारताच्या सामाजिक -आर्थिक रचनेचा कणा आहे.दररोज कोट्यवधी नागरिकांना त्यांच्या ठिकाणी पोहोचवणारी ही व्यवस्था देशातील प्रत्येक वर्गाच्या जीवनाशी खोलवर जोडलेली आहे. गेल्या…
तीन राष्ट्रीय विधी विद्यापीठांसह महाराष्ट्र न्यायशास्त्र शिक्षणात देशात अग्रस्थानी
तीन राष्ट्रीय विधी विद्यापीठांसह महाराष्ट्र न्यायशास्त्र शिक्षणात देशात अग्रस्थानी नागपूर – नागपूर येथे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या (MNLU) नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मा. सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज संपन्न झाले. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित करत, या ऐतिहासिक टप्प्याचे महत्त्व अधोरेखित केले. मुख्यमंत्री म्हणाले…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेत 2027 मधील सिंहस्थ कुंभमेळाच्या निमित्त रस्ते विकास संदर्भात बैठक संपन्न
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रस्ते विकासाचे महत्त्वपूर्ण नियोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाच्या निमित्ताने रस्ते विकासासंदर्भात बैठक संपन्न नागपूर ,दि.२२/०६/२०२५ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाच्या निमित्ताने रस्ते विकासासंदर्भात बैठक संपन्न झाली….
मानवाच्या सदृढ आरोग्या साठी दैनंदिन योगा करणे आवश्यक – प्रणव परिचारक
मानवाच्या सदृढ आरोग्यासाठी दैनंदिन योगा करणे आवश्यक – प्रणव परिचारक पंढरपूर शहरात 11 वा आंतरराष्ट्रीय योग महोत्सव उत्साहात साजरा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/२०२५- पंढरपूर शहरामध्ये पतंजलि योगपीठ हरिद्वार शाखा पंढरपूर व पंढरपूर शहरातील सर्व शासकीय कार्यालय व उमा महाविद्यालय पंढरपूर व युवा नेते प्रणव परिचारक यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरातील श्री संत तनपुरे महाराज मठ येथे सकाळी…
या अपमानास्पद दाव्यावर मोदी सरकार आजपर्यंत गप्प का आहे ? – खासदार प्रणिती शिंदे
या अपमानास्पद दाव्यावर मोदी सरकार आजपर्यंत गप्प का आहे ? – खासदार प्रणिती शिंदे modi gove praniti shinde सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०५/२०२५ – मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षा, राजनैतिकता आणि अंतर्गत स्थिरता यासारख्या गंभीर मुद्द्यांना पोकळ प्रचार आणि फोटो पोस्टिंगचे माध्यम बनवले आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदींचे लक्ष फक्त प्रसिद्धी आणि स्वतःची प्रशंसा करण्यावर राहिले आहे,परंतु देशातील…
महाराजस्व समाधान शिबिर अभियानातून दाखले वाटप- तहसिलदार सचिन लंगुटे
महाराजस्व समाधान शिबिर अभियानातून दाखले वाटप- तहसिलदार सचिन लंगुटे पंढरपूर तालुक्यातील विद्यार्थी,नागरिकांनी लाभ घ्यावा दि.15 मे रोजी पंढरपूर महसूल विभागांतर्गत 11 मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान पंढरपूर :- महसूल विभागांतर्गत मंडल स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान दि.15 मे रोजी पंढरपूर महसूल विभागांतर्गत 11 मंडल स्तरावर राबिवण्यात येत आहे.या…
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने ती आपली अधिकृत भूमिका म्हणून जाहीर केली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईवर 26/11 चा हल्ला झाला, तेव्हाच दहशतवाद आणि त्यांना पोसणारे आका अर्थात तेथील सरकार यांना वेगळे मानू नका, अशी मागणी आपण जगापुढे केली होती नागपूर – मुंबईवर 26/11 चा हल्ला झाला, तेव्हाच दहशतवाद आणि त्यांना पोसणारे आका अर्थात तेथील सरकार यांना वेगळे मानू नका, अशी मागणी आपण जगापुढे केली होती. पण, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी…
ही धार्मिक स्थळे उध्वस्त करू पाहणारा कॉरिडॉर स्ट्राइक कशासाठी ? – प्रा. अशोक डोळ
पंढरीतील मठ,मंदिरे,समाधी स्थळे ही काय अतिरेकी अड्डे आहेत का ? ही धार्मिक स्थळे उध्वस्त करू पाहणारा कॉरिडॉर स्ट्राइक कशासाठी ? कॉरिडॉर निमित्ताने प्रशासनाकडून सर्वेक्षणास प्रारंभ प्रारंभासच जनक्षोभाने घेतली उसळी – प्रा.अशोक डोळ पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०५/२०२५ – दर्शन,भजन, कीर्तन प्रवचन,नामस्मरणासह ईश्वरचिंतनासाठी कायम वापरात असणारे ही धार्मिक स्थळे आज कॉरिडोरच्या निमित्ताने जर उध्वस्त होणार असतील तर ही धार्मिक…
भारतीय सशस्त्र दलांचे पाकिस्तान आणि पीओके मध्ये दहशतवादी छावण्यांवर अचूक हल्ले
भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मध्ये नऊ दहशतवादी छावण्यांवर अचूक हल्ले त्याऐवजी मी मेलो असतो तर बरे झाले असते- मसूद अझहर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर म्हणून ज्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये नऊ दहशतवादी छावण्यांवर अचूक हल्ले केले आहेत.या हल्ल्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद…
