
सायबर कॉन्क्लेव 1.0 ही केवळ परिषद नव्हती तर सायबर सेफ इंडिया या ध्येयाकडे वाटचाल करणारे महत्त्वपूर्ण पाऊल – ॲड. चैतन्य भंडारी
सायबर कॉन्क्लेव 1.0 ही केवळ एक परिषद नव्हती तर सायबर सेफ इंडिया या ध्येयाकडे वाटचाल करणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल होते – ॲड.चैतन्य भंडारी धुळे/ ज्ञानप्रवाह न्यूज :- धुळे येथे पार पडलेली सायबर कॉन्क्लेव 1.0 – मिशन सायबर सेफ खान्देश ही राष्ट्रीय पातळीवरील परिषद मोठ्या उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडली. ही परिषद सायबर कायदा आणि सायबर…