मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० जुलै २०२५ : मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कृतीशील सहभाग घ्यावा,ही केवळ भावना नाही तर काळाची गरज आहे,असे प्रतिपादन विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असून मानवी तस्करीसारख्या…
