शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती शिवरायांकडून प्रेरणा घेऊन राज्य शासन काम करत आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवाजी महाराजांच्या काळातील गड किल्ल्यांचे जतन, संवर्धनाकरिता विशेष निधीची तरतूद उपमुख्यमंत्री अजित पवार सातारा,दि.१९: शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान आहे. त्याचे जतन करणे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. साडेतीनशे वर्षापूर्वी मोगलांना नेस्तनाबूत करुन शिवरायांनी पारतंत्र्य उखडून टाकले व हिंदवी स्वराज्याची स्थापना…

Read More

सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टॅंकमध्ये देशी गाई पडल्यामुळे अडकली नागरिकांच्या प्रयत्नातून सुखरूप सुटका

सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टॅंकमध्ये देशी गाई पडल्यामुळे अडकली नागरिकांच्या प्रयत्नातून सुखरूप सुटका फलटण/ ज्ञानप्रवाह न्यूज – फलटण शहरातील दत्तनगर भागामध्ये असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टॅंकमध्ये देशी गाई पडल्यामुळे अडकली होती.सदरची बाब स्थानिक रहिवाशांनी लक्षात आल्यानंतर गाईला वाचवण्याची प्रयत्न सुरू करण्यात आले. राहुल पवार,उमेश मोहिते,शशिकांत कदम, रवी तारे आदी प्रयत्न करत होते मात्र यश येत नव्हते.राहुल…

Read More

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

[ad_1] मंगळवारी रात्री तुपात सिंदूर मिसळून हा लेप हनुमानाला लावावा. पैशांची समस्या दूर होईल.   मोहरीच्या तेलात लवंग टाकून हनुमानाची आरती करा. संकट दूर होईल आणि पैसाही मिळेल.   एक नारळ घेऊन त्यावर कामिया शेंदूर, मौली आणि अक्षत याने पूजा करावी. त्यानंतर हनुमानाच्या मंदिरात अर्पित करावा. धनलाभ होईल.   हनुमानाला गूळ अर्पण करा. नंतर गूळ…

Read More

माऊली व तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेची यंत्रणेची जय्यत तयारी ..!

माऊली व तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यासाठीसोलापूर जिल्हा परिषदेची यंत्रणेची जय्यत तयारी ..! जिल्हाधिकारी व सिईओ यांचा संयुक्त पाहणी दौरा..! सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०७/२०२४- आषाढी यात्रा यशस्वी करणेसाठी जिल्हा परिषदेने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू ठेवले आहेत. आज सिईओ मनिषा आव्हाळे यांनी पालखी तळांची पाहणी करून वारकरी बांधवाच्या सेवेसाठी सज्ज राहण्याच्या सुचना दिल्या. पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन सजग रहा…

Read More

या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मुंबई शहरचे सहायक संचालक यांनी केले

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मुंबई शहरचे सहायक संचालक यांनी केले आवाहन मुंबई, दि. ०८ : इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागस प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात…

Read More

महाराष्ट्र भूषण डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण

प्रतिष्ठानमार्फत वृक्षारोपण आणि संवर्धन कुणाकडूनही कुठल्याही प्रकारचे पैसे किंवा अनुदान न घेता पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०७/२०२४- महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता.अलिबाग, जि.रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम पार पडला. पंढरपूर येथे दि.०७/०७/२०२४ रविवार रोजी महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता.अलिबाग,जि. रायगड प्रतिष्ठान मार्फत पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन…

Read More

नितीन काळे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

नितीन काळे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- समाजसेवक नितीन काळे यांना पुणे येथील टॅलेंट कट्टा महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काळे हे अनेक वर्षांपासून समाजसेवेचे काम करीत आहे. प्रत्येकाच्या अडचणीला व मदतीला धावुन जाणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून काळे यांची सोलापूर जिल्ह्यात ओळख आहे. काळे यांचा जनसंपर्क देखील…

Read More

असंतुलित जीवन निरोगी जीवनासाठी धोकादायक

या भौतिकवादी युगात मानसिक आजाराचे मुख्य कारण असंतुलित जीवन वर्तन मानसिक आरोग्य म्हणजे दैनंदिन जीवनात भावना, इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि आदर्श यांच्यात संतुलन राखण्याची क्षमता. याचा अर्थ जीवनातील वास्तवांना सामोरे जाण्याची आणि ती स्वीकारण्याची क्षमता. या कालावधीत, बहुतेक लोक मानसिक अस्वस्थता जसे की चिंताग्रस्तता, भीती, असुरक्षितता आणि अस्वस्थता इत्यादी अनुभवतात आणि जर हे दैनंदिन दिनचर्यामध्ये समाविष्ट…

Read More

गुजराती रुखी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

पंढरपूर गुजराती रुखी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.1/7/2024 – आज दि.1/7/2024 रोजी शैक्षणिक वर्ष 2023 24 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संतपेठ गुजराती कॉलनी येथे संपन्न झाला . या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.अमर कांबळे विभाग प्रमुख प्राणीशास्त्र विभाग के.बी.पी कॉलेज,पंढरपूर हे लाभले…

Read More

माण तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश गौरवास्पद – नितिन दोशी

माण तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश गौरवास्पद – नितिन दोशी म्हसवड ता.माण/ज्ञानप्रवाह न्यूज – माण तालुक्यातील म्हसवड मधील विद्यार्थिनींनी मिळवलेले यश हे प्रचंड जिद्द, चिकाटीच्या जोरावर मिळवलेले असून हे नक्कीच गौरवास्पद आहे, असे उद्गार म्हसवड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितिन दोशी यांनी काढले. नुकत्याच झालेल्या JEE (Main),CET परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींचा…

Read More
Back To Top