
उन्हाळ्यात पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी सतर्कता बाळगा – आ.समाधान आवताडे
उन्हाळ्यात पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी सतर्कता बाळगा – आ.समाधान आवताडे आ.समाधान आवताडे यांनी दिल्या भिमा पाटबंधारे आणि नीरा भाटघर विभागाला सूचना.. पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- उन्हाळा मोठ्या प्रमाणात जाणवत असून पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी टंचाई होणार नाही याची खबरदारी भिमा पाटबंधारे आणि निरा भाटघर विभागाने घेण्यासाठी योग्य त्या उपययोजना कराव्यात आशा सूचना…