शरद पवारांनी दिली काटोल विधानसभा मतदारसंघातून अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांना उमेदवारी

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरदचंद्र पवार) सोमवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सात उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. नागपूरच्या काटोल विधानसभा मतदारसंघातून पक्षाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.अनिल देशमुख 1995 पासून या जागेचे प्रतिनिधीत्व करत आहेत.   पक्षाने 45 उमेदवारांच्या पहिल्या यादीत अनुभवी नेत्याला काटोलमधून उमेदवारी दिली होती. मात्र,…

Read More

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024:भाजपची 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

[ad_1] 20 नोव्हेंबर रोजी 288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे, तर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे.   महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. पक्षाने आतापर्यंत 146 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. माळशिरस विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार राम विठ्ठल सातपुते यांना पक्षाने आणखी एक संधी…

Read More

Maharashtra, Election 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल

[ad_1] ANI महाराष्ट्रात एका टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका होणार आहे तर मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करू शकतात.   महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आज महाराष्ट्र निवडणूक 2024 साठी कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.या वेळी त्यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…

Read More

अखनूरमध्ये लष्कराच्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार

[ad_1] जम्मू-काश्मीरमधील अखनूरमध्ये लष्कराच्या वाहनाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. यादरम्यान अनेक राऊंड गोळीबार करण्यात आला.गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले असून सुरक्षादल मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवत आहे.    जम्मू-काश्मीरमधील अखनूर भागात सोमवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले . येथील अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या रुग्णवाहिकेवर गोळीबार केल्यावर चकमक सुरू झाली. मात्र, अद्याप…

Read More

मुंबईत धुक्याचे सावट, AQI 131 वर पोहोचला

[ad_1] Mumbai Air Pollution: वाढलेली आर्द्रता आणि वाऱ्याचा कमी वेग यामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता या महिन्यात तिसऱ्यांदा असमाधानकारक पातळीवर घसरली आहे.   मुंबईत धुक्याची चादर  सोमवारी सकाळी मुंबईच्या काही भागात धुक्याचा थर पसरला होता कारण शहरातील एकूण हवेची गुणवत्ता खालावली होती. सकाळी 8 वाजता येथे नोंदवलेला AQI 131 होता, जो केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार 'मध्यम'…

Read More

खासदार पप्पू यादव यांना जीवे मारण्याची धमकी

[ad_1] बिहारमधील पूर्णिया येथील खासदार पप्पू यादव यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने धमकी मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी पप्पू यादवने 24 तासांत लॉरेन्स बिश्नोईचे नेटवर्क संपवू असे सांगत टोळीला आव्हान दिले होते.   मिळालेल्या माहितीनुसार धमकी मिळाल्यानंतर पप्पू यादवने पोलिसांना माहिती दिली.खासदार पप्पू यादव यांनी सांगितले की, लॉरेन्स बिश्नोई टोळीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे….

Read More

महिला पत्रकाराच्या मांडीवर बसले नेताजी, आता पक्षाने घेतला मोठा निर्णय

[ad_1] पश्चिम बंगालमध्ये महिलांच्या सुरक्षेबाबत सातत्याने आंदोलने होत आहेत. आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये एका डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या झाल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. दरम्यान राज्यात एका महिला पत्रकाराचा लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आली आहे. महिला पत्रकार त्यांची मुलाखत घेण्यासाठी गेली असता त्यांच्यासोबत हा प्रकार घडला.   महिला पत्रकाराने सांगितले की, ती सीपीएम नेत्याची मुलाखत…

Read More

वांद्रे स्टेशनवरील झालेली चेंगराचेंगरी हे देशातील पायाभूत सुविधा ढासळल्याचे उदाहरण-राहुल गांधींचा हल्लाबोल

[ad_1] मुंबईतील वांद्रे टर्मिनस स्टेशनवरील फलाट क्रमांक 1 वर रविवारी प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली, त्यात 10 जण जखमी झाले.   मिळालेल्या माहितीनुसार गोरखपूरला जाणाऱ्या अनारक्षित स्पेशल रेल्वेमध्ये चढण्यासाठी रविवारी मुंबईच्या वांद्रे टर्मिनस स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 10 जण जखमी झाले. तसेच दिवाळी आणि छठच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने प्रवासी आपापल्या गावी जाण्यासाठी वांद्रे स्टेशनवर पोहोचले होते. गाडी…

Read More

कामाच्या ताणमुळे पुणे महानगरपालिकेतून 71 कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला

[ad_1]   पुणे महापालिकेचे कर्मचारी कामाच्या ताणामुळे हैराण झाले असून यासाठी वेगवेगळी कारणे सांगून सर्वांनी राजीनामे दिले आहे. काही लोकांनी स्वत:च्या इच्छेने निवृत्तीही घेतली आहे. अशी मोठी बातमी समोर आली आहे.    सन 2024 संपायला आले असून अजून दोन महिने बाकी आहे. यंदा 71 कर्मचाऱ्यांनी पुणे महापालिकेतून राजीनामा दिला असून 13 कर्मचाऱ्यांनीही स्वत:च्या इच्छेने सेवानिवृत्ती…

Read More

मुंबईच्या वांद्रे टर्मिनस स्टेशनवर चेंगराचेंगरी

[ad_1] शनिवार-रविवारच्या मध्यरात्री मुंबईतील वांद्रे टर्मिनस स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली होती. या अपघातात 10 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच ही घटना रात्री 2 वाजता घडली.     मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोरखपूरला जाणारी रेल्वे प्लॅटफॉर्मवर आली तेव्हा रेल्वेमध्ये चढण्याच्या घाईत चेंगराचेंगरी झाली, त्यात सुमारे 10 प्रवासी जखमी झाले अशी माहिती समोर आली आहे….

Read More
Back To Top