शासनाने शेतकऱ्यांना ताबडतोब आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करून त्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन धोरणे ठरवावे :- दिलीप माने
केंद्र व राज्य सरकारकडून सत्तेसाठी बजेटची खिराफत, अन्नदात्या शेतकऱ्यांना कोणतेही मदत नाही :- चेतन नरोटे शासनाने शेतकऱ्यांना ताबडतोब आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करून त्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन धोरणे ठरवावे :- दिलीप माने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे :- ॲड नंदकुमार पवार सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ जुलै २०२४- केंद्र भाजप व राज्यातील तिघाडी सरकारच्या नियतीमध्ये खोट असल्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना…
