पत्रकारांनी सकारात्मक बदलाचे वाहक व्हावे- राज्यपाल हरीभाऊ बागडे
शालेय जीवनापासून समाजसुधारणा सुरू व्हावी; पत्रकारांनी सकारात्मक बदलाचे वाहक व्हावे- राज्यपाल हरीभाऊ बागडे पत्रकार समाजाचा आरसा; विकासात्मक वृत्तीने कार्य करा-राज्यपाल बागडे यांचे पंढरपूर कार्यशाळेत मार्गदर्शन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६ (जिमाका) –समाज सुधारण्याचे कार्य शालेय जीवना पासूनच सुरू झाले पाहिजे आणि या प्रक्रियेत पत्रकारांनी सक्रिय योगदान द्यावे,असे आवाहन राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांनी पंढरपूर येथे व्हॉइस ऑफ मीडिया…
