विरोधकांचे आरोप निराधार शेतकरी हितासाठी राज्य-केंद्राचे ठोस पाऊल – डॉ. नीलम गोऱ्हे

विरोधकांचे आरोप निराधार; शेतकरी हितासाठी राज्य-केंद्राचे ठोस पाऊल – डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि पूरामुळे महाराष्ट्रातील २९ जिल्हे व २५३ तालुक्यांतील तब्बल ६८ लाख ६९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांचे पिकाशी असलेले नाते हे पोटच्या लेकरासारखे असते. मात्र या आपत्तीमुळे जमीन खरडून गेली, पुन्हा पेरणी करण्याची…

Read More

आश्वासन नव्हे,ठोस मदत हवी,पंचनामे नव्हे सरसकट भरपाई हवी – खासदार प्रणिती शिंदे

आश्वासन नव्हे,ठोस मदत हवी-पंचनामे नव्हे सरसकट भरपाई हवी – खासदार प्रणिती शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांची मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी,बोराळे,रहाटेवाडी, डोणज आणि माचणूर या अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देऊन शेतकऱ्यांना धीर दिला मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५ ऑक्टोबर २०२५ : सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी, बोराळे, रहाटेवाडी, डोणज आणि माचणूर या अतिवृष्टी व पुरग्रस्त गावांना…

Read More
Back To Top