पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,उ.मा.का.दि.19 :- छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती पंढरपूर नगरपरिषदे च्यावतीने बुधवार दि.19 फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. उपविभागीय अधिकारी प्र.विजया पांगरकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ अर्जुन भोसले,मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव, तहसीलदार…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया – आमदार विनय कोरे

पन्हाळगडावर ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे शिवमय वातावरणात यशस्वी आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांना 395 व्या जयंतीनिमित्त तीन हजार शिवप्रेमींच्या पदयात्रेतून अभिवादन छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया – आमदार विनय कोरे पन्हाळगड शिवाजी महाराजांचा इतिहास आणि स्वराज्याचा साक्षीदार – जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर,दि.19 (जिमाका) : सुमारे तीन हजार सहभागींच्या उपस्थितीमध्ये पन्हाळगडावर…

Read More

बदलती माध्यमं आणि बदलणारी भाषा

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्तविशेष लेख बदलती माध्यमं आणि बदलणारी भाषा भाषा ही माणसाला मिळालेली सर्वात मोठी देणगी होय. भाषा ही संस्कृतीची वाहक आहे.भाषेशिवाय मानवी अस्तित्व आणि मानवी संस्कृती यांची कल्पनाही करणे अशक्य. मानवी जीवनातील आणि अर्थातच मानवी संस्कृतीतील संचित भाषेच्या माध्यमातूनच एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित झाले आहे. भाषा कुठून येते ?…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशातून मोघलाई नष्ट केली-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

छत्रपती शिवाजी महाराजांनी देशातून मोघलाई नष्ट केली-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय शौर्य धैर्य आणि महापराक्रम गाजवित कल्याणकारक स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केले मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.19- छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय शौर्य धैर्य आणि महापराक्रम गाजवित या देशातून जुलमी मोघलाई नष्ट केली. कल्याणकारक स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केले असे प्रतिपदान रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय…

Read More

पंढरीत मनसेच्यावतीने स्वर्गीय भारत भालके यांची जयंती साजरी

पंढरीत मनसेच्यावतीने स्वर्गीय आमदार भारत भालके यांची जयंती साजरी मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्ठान्न भोजन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- लोकनेते स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या ६५ व्या जयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्यावतीने गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्टान भोजन देण्यात आले. याप्रसंगी स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन…

Read More

श्री विठ्ठल सभामंडप येथे औसेकर महाराजांचे चक्रीभजन संपन्न

श्री विठ्ठल सभामंडप येथे औसेकर महाराजांचे चक्रीभजन संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.10 : आषाढी, कार्तिकी, माघी,चैत्री अशा चार प्रमुख यात्रा पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात भरतात. त्यापैकी माघी यात्रा संपन्न होत असून यात्रा कालावधीत श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या परंपरांचे कटाक्षपणे पालन करण्यात येत आहे.माघ शुद्ध त्रयोदशीला श्री विठ्ठल सभामंडप येथे ह.भ.प.औसेकर महाराज यांच्या चक्रीभजनाची परंपरा आहे.सोमवार…

Read More

हरीऐक्य सायुज्य समाधी सोहळ्या निमित्त श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर धर्माचार्य श्री दत्तात्रय महाराज दहिवाळ १५ फेब्रुवारीस पंढरपूरात

हरीऐक्य सायुज्य समाधी सोहळ्या निमित्त श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर धर्माचार्य श्री दत्तात्रय महाराज दहिवाळ १५ फेब्रुवारीस पंढरपूरात … पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि ९- सोनार समाज दैवत श्री संत नरहरी महाराज सोनार हे सदेह पांडुरंगात विलीन झाल्याने त्यांची पुण्यतिथी न करता हरीऐक्य सायुज्य समाधी सोहळा साजरा करण्याचा संदेश देण्यासाठी श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर धर्माचार्य श्री…

Read More

आचार्य विद्यासागरजींनी भारतीय भाषा संवर्धनावर, देशाचा अभिमान जगभर पसरवण्यावर आणि देशाची ओळख india ऐवजी भारत ने करून देण्यावर भर दिला-केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे आचार्य श्री विद्यासागर जी महाराजांच्या पहिल्या समाधी स्मृती महोत्सवाला आणि श्री १००८ सिद्धचक्र विधान विश्व शांती महायज्ञाला उपस्थिती लावली आचार्य श्री विद्यासागर जी महाराज एक महान पुरुष होते, त्यांनी एक नवीन विचार आणि एक नवीन युग सुरू केले आचार्य विद्यासागरजींच्या शरीराचा प्रत्येक कण आणि…

Read More

कर्करोग रोखण्यासाठी निरोगी जीवनशैली आणि आत्म-नियंत्रण आवश्यक – डॉ.वीरेंद्र भाटी मंगल

कर्करोग रोखण्यासाठी निरोगी जीवनशैली आणि आत्म-नियंत्रण आवश्यक – डॉ.वीरेंद्र भाटी मंगल दरवर्षी ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो आणि या दिवशी जगभरातील लोक कर्करोगाशी संबंधित सर्व माहिती मिळवतात आणि या आजारा विरुद्धच्या सामान्य लढाईसाठी स्वतःला समर्पित करतात. कर्करोग हा एक गंभीर आजार आहे ज्यामध्ये अनियमितपणे वाढणाऱ्या असामान्य पेशी निरोगी ऊतींमध्ये प्रवेश करतात….

Read More

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत चेअरमन संजय आवताडे यांनी दिला कर्मचाऱ्यांना दिलासा

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत चेअरमन संजय आवताडे यांच्याकडून कर्मचाऱ्यांना दिलासा आवताडे शुगरच्या कर्मचाऱ्यांची वेतन वाढ मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि. २६/०१/२०२५ – कारखान्याच्या माध्यमातून आजपर्यंत शेतकऱ्यांची सेवा केल्याचा मला अभिमान आहे.आपण केवळ आर्थिक प्रगतीकडे लक्ष केंद्रित न करता सामाजिक जबाबदारीही पार पाडत आहोत. प्रत्येकाने आपल्या कार्यातून सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.या कारखान्याने मागील वर्षी 4…

Read More
Back To Top