धक्कादायक प्रकार, लखनऊ मध्ये आजारी पतीला घेऊन जाणाऱ्या महिलेचा रुग्णवाहिकेत विनयभंग

[ad_1] खासगी रुग्णवाहिकेत महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी गुरुवारी अटक केली. तसेच तिच्या आजारी पतीला घरी नेण्यासाठी वाहन भाड्याने घेतलेल्या महिलेवर रुग्णवाहिका परिचराने चालकासह लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार लखनऊचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त जितेंद्र कुमार दुबे यांनी सांगितले की, आरोपी रुग्णवाहिका सहाय्यक ऋषभ याला अटक करण्यात आली आहे. तर चालक फरार असून…

Read More

मुंबईच्या टाइम्स टॉवर इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल

[ad_1] मुंबईतील लोअर परेल पश्चिम भागात असलेल्या टाइम्स टॉवर इमारतीला भीषण आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कमला मिलमध्ये ही इमारत आहे. तसेच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने या घटनेला दुजोरा दिला आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. टाइम्स टॉवर मुंबईतील अतिशय वर्दळीच्या भागात आहे.   मिळालेल्या माहितीनुसार बृहन्मुंबई…

Read More

छत्रपतींचा पुतळा बनवण्यासाठी गंजलेल्या साहित्याचा वापर, पोलिसांचा मोठा दावा

[ad_1] मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यात 26 ऑगस्ट रोजी शिवाजी महाराजांचा पुतळा खाली पडला होता. सुमारे नऊ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनानिमित्त या पुतळ्याचे अनावरण केले होते.   मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मालवण येथील राजकोट किल्ल्यात पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात गंजलेल्या साहित्याचा वापर करण्यात आला होता. सिंधुदुर्ग पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हा खुलासा केला. गुरुवारी…

Read More

ग्रामीण महाराष्ट्राच्या पर्यटन‍ विकासाला मिळेल चालना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास

राज्यातील विविध देवस्थानांच्या २७५ कोटींच्या विकास आराखड्यांना शिखर समितीची मंजूरी ग्रामीण महाराष्ट्राच्या पर्यटन‍ विकासाला मिळेल चालना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई, दि. ०५:- श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून महानुभाव पंथाच्या रिद्धपूर, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, पांचाळेश्वर या देवस्थानांसह राज्याच्या ग्रामीण भागातील ८ देवस्थानांच्या सुमारे २७५ कोटींच्या विकास…

Read More

पंढरपूर आणि मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांसाठी प्रत्येकी ५ कोटी रुपये मंजूर : आमदार समाधान आवताडे

वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून राजमाता अहिल्यादेवी २५ लाख रुपये,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी १५ लाख रुपये पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५/०९/२०२४- पंढरपूर आणि मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांसाठी राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून प्रत्येकी ५ असे एकूण १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामध्ये पंढरपूर शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर २५, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी १५ लाख रुपये शिवाय मंगळवेढा शहरातील…

Read More

पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा, 26 सप्टेंबरपर्यंत अटकेवर बंदी, पोलिसांना दिल्या 'या' सूचना

[ad_1] माजी प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने पूजा खेडकरच्या अंतरिम संरक्षणाची मुदत 26 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. तसेच या प्रकरणाचा सविस्तर तपास 10 दिवसांत करण्याचे निर्देशही न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 सप्टेंबर रोजी होणार आहे. यापूर्वी 29 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने खेडकर यांना अटकेपासून…

Read More

सांगलीमध्ये राहुल गांधी म्हणाले 'पंतप्रधानांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी

[ad_1] महाराष्ट्रातील सांगली येथे जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींनी फक्त वीर छ्त्रपतींचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी असे ते म्हणाले.     राहुल गांधी म्हणाले की, “महान महापुरुष शिवाजी महाराजांचा पुतळा बांधला आहे. भ्रष्टाचार आणि चुकीच्या व्यक्तीशी संपर्क यामुळे पुतळा पडला. पंतप्रधानांनी फक्त शिवाजी महाराजांचीच…

Read More

मुंबई मध्ये इमारतीचा स्लॅप कोसळल्याने मजुरांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

[ad_1] मुंबई मध्ये 20 माजली बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा एका मजल्यावरी स्लॅप कोसळल्याने मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे डॉक्टरांनी दोन जणांना मृत घोषित केले आहे.   मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मुंबई मधील मलाड परिसरात घडलेली आहे. या परिसरात 20 माजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. व या इमारतीमधील एका…

Read More

नोएडामध्ये शाळेत 6 वर्षीय मुलीचा विनयभंग

[ad_1] उत्तर प्रदेशातून एक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील सेक्टर-24 पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या एका खासगी शाळेत 6 वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच शाळेतील बांधकाम मजुरावर हा आरोप करण्यात आला आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.   मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, मंगळवारी…

Read More

भारतातील एक असे गाव जिथे फक्त संस्कृत बोलतात

[ad_1] भारतात असे एक अनोखे गाव आहे, जे संस्कृत भाषेवरील समर्पण आणि प्रेमामुळे देशभरात एक उदाहरण बनले आहे. या गावातील प्रत्येक नागरिकाने संस्कृत भाषेला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवले आहे. तसेच गावातील रहिवासी मग ते धर्म किंवा व्यवसाय कोणताही असो, एकमेकांशी संस्कृतमध्येच बोलतात. आश्यर्च हे की, लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण ही प्राचीन भाषा वापरतात….

Read More
Back To Top