GST कामकाज करताना सहकार्य,पारदर्शकता व कायद्याच्या चौकटीत न्याय हेच कामाचे मूलतत्त्व राहील -सौ.वृषाली विशाल मेहता

कोठाडिया ग्रुप व अर्थालय ग्रुप यांच्या वतीने सौ.वृषाली विशाल मेहता यांचा सन्मान GST कामकाज करताना व्यापार्‍यांशी सहकार्य, पारदर्शकता व कायद्याच्या चौकटीत न्याय देणे हेच त्यांच्या कामाचे मूलतत्त्व -सौ.वृषाली विशाल मेहता पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – सौ.वृषाली विशाल मेहता मोडनिंब या जीएसटी GST अधिकारी (GST Officer) म्हणून सोलापूर येथे पदोन्नत झाल्या.1999 ते 2001 या कालावधीत त्या कोठाडिया ग्रुप…

Read More

जबरी चोरीचे दोन गुन्हे उघड करुन सोन्याचे दागिने जप्त करण्यात पालघर पोलीसांना यश

जबरी चोरीचे दोन गुन्हे उघड करुन सोन्याचे दागिने जप्त करण्यात पालघर पोलीसांना यश पालघर/ज्ञानप्रवाह न्यूज – दि.२६/०८/२०२५ रोजी रात्रौ ०८.३५ वाजण्याचे सुमारास मौजे डहाणू आगर कॉटेज हॉस्पीटल जवळील कॅन्टींग येथील चहा-वडा पाव विक्रीचे कॅन्टींगमध्ये फिर्यादी श्रीमती धनु अशोक पाटील वय ६५ वर्ष हजर असतांना त्यांचेकडे मोटारसायकल वरुन आलेल्या एका अनोळखी इसमाने पाण्याची बॉटल मागितली. फिर्यादी…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायबर जनजागृती माह ऑक्टोबर 2025′ चे उदघाटन

सायबर फसवणुकीविरुद्ध राज्याची सज्जता : जागतिक दर्जाची लॅब्स, त्वरित प्रतिसाद आणि व्यापक जनजागृती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायबर जनजागृती माह ऑक्टोबर 2025′ चे उदघाटन मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या आव्हानांवर भाष्य करताना सांगितले की, आपण डिजिटल युगात प्रवेश केला आहे आणि त्यामुळे या युगाला साजेशी मूल्ये निर्माण करण्याची आवश्यकता आहे….

Read More

श्री महालक्ष्मी देवीला दसऱ्याला १६ किलो सोन्याची साडी परिधान

श्री महालक्ष्मी देवीला दसऱ्याला १६ किलो सोन्याची साडी परिधान श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग सार्वजनिक नवरात्र उत्सव विजयादशमीला प्रतिकात्मक रावणदहन कार्यक्रम पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज :पुणे येथील श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याला श्री महालक्ष्मी देवीला १६ किलो सोन्याची साडी परिधान करण्यात आली.दक्षिण भारतातील कारागिरांनी ही सोन्याची साडी साकारली होती.मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून देवीला ही…

Read More

गौतमी पाटीलच्या गाडी कडून रिक्षाचालकाचा अपघात प्रकरण,दोषींवर कठोर कारवाई करा – ना. चंद्रकांतदादा पाटील

गौतमी पाटीलच्या गाडीकडून रिक्षाचालकाचा अपघात प्रकरण दोषींवर कठोर कारवाई करा – ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे डीसीपी संभाजी पाटील यांना निर्देश पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज – नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारमुळे झालेल्या अपघात प्रकरणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आक्रमक झाले असून, सदर प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी अशा सूचना ना.पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. नृत्यांगना गौतमी…

Read More

आम्ही दहशतवाद्यांचा धर्म विचारला नाही,आम्ही दहशतवादाला लक्ष्य केले : संरक्षण मंत्री राजनाथसिंह

नागरिकांना नाही आणि लष्करी तळांना ही नाही : संरक्षण मंत्री राजनाथसिंह खेळण्यांपासून टँक्स पर्यंत सर्व वस्तूंची निर्मिती करुन भारत जलदगतीने जगाचे उत्पादन केंद्र म्हणून उदयाला येत आहे : संरक्षण मंत्री राजनाथसिंह हैद्राबाद ,03 OCT 2025 / PIB Mumbai- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आज 03 ऑक्टोबर 2025 रोजी हैदराबाद येथे जैन आंतरराष्ट्रीय व्यापार समुदायाने आयोजित…

Read More

पालघर पोलीस दलाकडुन एकूण १८ गुन्ह्यांतील जप्त अंमली पदार्थाचा करण्यात आला नाश

पालघर पोलीस दलाकडुन एकूण १८ गुन्ह्यांतील जप्त २०४ किलो ७८ ग्रॅम गांजा या अंमली पदार्थाची करण्यात आला नाश पालघर/ ज्ञानप्रवाह न्यूज –केंद्र शासन अधिसुचना दि. १६/०१/२०१५ कडील तरतुदी नुसार पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई व विशेष पोलीस महानिरीक्षक कोंकण परीक्षेत्र नवी मुंबई यांचे निर्देशानुसार पालघर जिल्हा पोलीस घटकाकडून केलेल्या कारवाईतील जप्त अंमली पदार्थ न्यायालयाचे आदेशानुसार…

Read More

मंगळवेढा कृषि उत्पन्न बाजार समितीला मिळाला अ वर्ग:- सभापती सुशील आवताडे

मंगळवेढा कृषि उत्पन्न बाजार समितीला मिळाला अ वर्ग:- सभापती सुशील आवताडे मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार च्या वतीने शेतकरी व व्यापारी यांचा सन्मान सोहळा संपन्न मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा व सन २०२५ या आर्थिक वर्षाचा आदर्श शेतकरी व आदर्श व्यापारी गौरव सोहळा दि.३० सप्टेंबर २०२५ रोजी संपन्न…

Read More

गांधीवादाच्या मुळाशी आत्मसन्मान,सत्य,अहिंसा आणि सत्याग्रह -डॉ.सुशील शिंदे

गांधीवादाच्या मुळाशी आत्मसन्मान, सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह – डॉ. सुशील शिंदे पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज : गांधींचे तत्त्वज्ञान आत्मसन्मान, सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या चार प्रमुख मुद्द्यांवर आधारलेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महात्मा गांधींच्या विचारांचा विद्यार्थ्यांपर्यंत पुरेसा प्रसार झालेला नाही, यामुळेच आजच्या पिढीमध्ये उद्दिष्टाभिमुख विचारांचा अभाव जाणवतो. दक्षिण आफ्रिकेत रेल्वे प्रवासात महात्मा गांधी यांचा अपमान झाला…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास चांदीची घागर भेट स्वरूपात

श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरास चांदीची घागर नग २ भेट स्वरूपात पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि:०३/१०/२०२५- आज दि.०३ ऑक्टोबर २०२५ रोजी रा.अवली,ता.आटपाडी, जि.सांगली येथील राजाराम गोविंद जाधव यांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरास चांदीची घागर नग २ भेट स्वरूपात दिल्या. या घागरींचे एकूण वजन १९०० ग्रॅम (१ किलो ९०० ग्रॅम) असून त्याची किंमत रु. २,४६,०००/- इतकी आहे. याप्रसंगी मंदिर समितीचे…

Read More
Back To Top