माथाडी कायदा सरकारने मजबुत केला पाहिजे- जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे

माथाडी कायदा सरकारने मजबुत केला पाहिजे- जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे बार्शी येथे हमाल तोलार कामगारांची बैठक संपन्न बार्शी/ज्ञानप्रवाह न्यूज – माथाडी बोर्ड हे स्वायत: बोर्ड आहे, कामगारांच्या लेव्हीवर हे बोर्ड चालते.व्यापारी,आडती व शासनाचा यामध्ये पैसाही नाही.कामगारांच्या कष्टावर डॉ.बाबा आढाव यांनी संपूर्ण महाराष्ट्रात माथाडी बोर्डाची निर्मिती केली.हे बोर्ड अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. सरकारने त्याचे पंख न…

Read More
Back To Top