…आणि राज्यपालांनी भर परिषदेत गाऊन काढून टाकला विज्ञान, गुलामगिरीची मानसिकता आणि आजही प्रासंगिक संदेश – उमेश काशीकर यांचे मनोगत
…आणि राज्यपालांनी भर परिषदेत गाऊन काढून टाकला! विज्ञान,गुलामगिरीची मानसिकता आणि आजही प्रासंगिक संदेश – उमेश काशीकर यांचे मनोगत १९९३ चा तो क्षण: विज्ञान परिषदेत राज्यपाल सी. सुब्रमण्यम यांनी मोडली रूढींची साखळी १९९३ मध्ये गोव्यातील राष्ट्रीय विज्ञान परिषदेत राज्यपाल सी. सुब्रमण्यम यांनी गाऊन काढून टाकत विज्ञानातील अंधानुकरणावर प्रहार केला. विज्ञान, नवोन्मेष आणि स्वातंत्र्याचा आजही प्रासंगिक संदेश….
