उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्यामुळे सर्वजण सुखरूप,सरकारने दिला मदतीचा हात

उत्तराखंडमध्ये पूरग्रस्त ठिकाणी अडकलेल्या यात्रेकरूंना दिलासा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्यामुळे सर्वजण सुखरूप,सरकारने दिला मदतीचा हात मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६ ऑगस्ट २०२५:उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात धराली परिसरात ५ ऑगस्ट रोजी आलेल्या ढगफुटीजन्य पुरामुळे गंगोत्री यात्रेसाठी गेलेल्या पर्यटकांपैकी महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले होते.यामध्ये महाराष्ट्रातील ५१ यात्रेकरू यांचेशी संपर्क होऊन ते सुखरुप असल्याची खात्री झाली आहे. विशेषतः संभाजीनगरमधील १८ जणांच्या…

Read More
Back To Top