एआय क्रांती: विकासाचा महामार्ग की बेरोजगारीवर नवे संकट ?
एआय क्रांती: विकासाचा महामार्ग की बेरोजगारीवर नवे संकट ? एआय क्रांतीमुळे भारत विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे. मात्र बेरोजगारी, कौशल्यविकास आणि सामाजिक संतुलन यांसारखे प्रश्नही समोर येत आहेत. दिल्लीमध्ये सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) विषयावर भव्य शिखर परिषद पार पडत आहे. देशभरात एआयची चर्चा रंगली आहे. तंत्रज्ञानाच्या या नव्या पर्वात भारत मागे राहू नये,…
