
सभासदांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढणे हे माझं कर्तव्यच – आमदार अभिजीत पाटील
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे १०८९ सभासद शेतकरी,वाहतूक ठेकेदार झाले कर्जमुक्त सभासदांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढणे हे माझं कर्तव्यच – आमदार अभिजीत पाटील आम्ही संचालक मंडळ फक्त कारखाना आणि सभासद,कामगार यांचं हिताचं पाहतो – आमदार अभिजीत पाटील व्यवहार टिकला तरच कारखाना टिकेल आणि कारखाना टिकला तरच पार्टी टिकेल – आमदार अभिजीत पाटील पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज-…