मनुष्याच्या आस्तित्वासाठी घनवन व देवराई आवश्यक : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
मनुष्याच्या आस्तित्वासाठी घनवन आणि देवराई आवश्यक : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे मनुष्य जातीच्या चंगळवाद आणि भोगवादी वृत्तीमुळे निसर्गाचे आजवर बरेच नुकसान झाले पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.७:- मनुष्य जातीच्या चंगळवाद आणि भोगवादी वृत्तीमुळे निसर्गाचे आजवर बरेच नुकसान झाले आहे. मनुष्याच्या आस्तित्वासाठी घनवन आणि देवराई याचे जाळे वाढणे आवश्यक आहे असे मत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले…
