महाराष्ट्रासह ४ राज्यांसाठी ₹१५,०९५ कोटींची विक्रमी खरेदी योजना- केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान

महाराष्ट्रासह ४ राज्यांसाठी ₹१५,०९५ कोटींची विक्रमी खरेदी योजना- केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान सोयाबीन, मूग, उडीद आणि तुरीच्या खरेदीला मंजुरी शेतकऱ्यांना थेट लाभ देण्यावर भर नवी दिल्ली,27: केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक घोषणा केली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण,ग्रामीण विकास मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांनी तेलंगणा, ओडिशा, महाराष्ट्र…

Read More

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणा साठी केंद्र व राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मागणी नवी दिल्ली,दि.०८/०८/२०२५ :- शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला,साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक तातडीने बोलावण्याची मागणी महाराष्ट्राचे…

Read More
Back To Top