ग्रामस्थांनी मनावर घेतले तर गाव स्वच्छ व समृद्ध होईल – किर्तनकार शिवलिला पाटील

ग्रामस्थांनी मनावर घेतले तर गाव स्वच्छ व समृद्ध होईल – किर्तनकार शिवलिला पाटील मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला गोपाळपूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –ग्रामस्थांनी मनावर घेतले तर कोणतेही अभियान यशस्वी होते. गाव स्वच्छ, समृद्ध आणि सक्षम करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे,असे आवाहन किर्तनकार शिवलिला पाटील यांनी केले. गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज…

Read More
Back To Top