अधिकारांच्या उत्सवात कर्तव्याचे भानच ठरेल राष्ट्रनिर्मितीचा पाया

प्रजासत्ताक दिन विशेष : अधिकारांच्या उत्सवात कर्तव्याचे भानच ठरेल राष्ट्रनिर्मितीचा पाया अधिकारांच्या उत्सवात कर्तव्याचेभानच ठरेल राष्ट्रनिर्मितीचा पाया भारताने २६ जानेवारी १९५० रोजी संविधान स्वीकारून सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून नवी वाटचाल सुरू केली. सात दशकांनंतर अधिकारांसोबत कर्तव्यांची जाणीव ठेवणे ही काळाची गरज बनली आहे. जागतिक संघर्ष,हायब्रीड वॉर,सायबर हल्ले, आर्थिक युद्ध आणि सांस्कृतिक आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाचे…

Read More
Back To Top