अधिकारांच्या उत्सवात कर्तव्याचे भानच ठरेल राष्ट्रनिर्मितीचा पाया

प्रजासत्ताक दिन विशेष : अधिकारांच्या उत्सवात कर्तव्याचे भानच ठरेल राष्ट्रनिर्मितीचा पाया अधिकारांच्या उत्सवात कर्तव्याचेभानच ठरेल राष्ट्रनिर्मितीचा पाया भारताने २६ जानेवारी १९५० रोजी संविधान स्वीकारून सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून नवी वाटचाल सुरू केली. सात दशकांनंतर अधिकारांसोबत कर्तव्यांची जाणीव ठेवणे ही काळाची गरज बनली आहे. जागतिक संघर्ष,हायब्रीड वॉर,सायबर हल्ले, आर्थिक युद्ध आणि सांस्कृतिक आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाचे…

Read More

भारतीय प्रजासत्ताक दिन वर्धापनानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई

भारतीय प्रजासत्ताक दिन वर्धापनानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25:- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक व नयन रम्य विद्युत रोषणाई करण्यात आली असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री विठ्ठल सभा मंडप, मंदिरातील आतील व बाहेरील बाजूस, श्री संत नामदेव पायरी या ठिकाणी…

Read More
Back To Top