विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 25 मार्चपासून ऑनलाईन नोंदणी – मंदिर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 25 मार्च पासून ऑनलाईन नोंदणी – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके दि.01एप्रिल ते 31 जुलै 2025 मधील पुजांची होणार नोंदणी घरबसल्या करता येणार पुजेची नोंदणी यात चंदनउटी पूजेचा देखील समावेश पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.19 – श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा,चंदन उटी पूजा इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना…

Read More

आज शेतकरी संवेदना दिवस

आज शेतकरी संवेदना दिवस (आत्महत्या दिवस,अन्नत्याग दिवस) सांगली/ ज्ञानप्रवाह न्यूज – १९ मार्च १९८६ रोजी महाराष्ट्रा तील यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण गावातील शेतकरी साहेबराव पाटील करपे यांनी त्यांच्या पत्नी मालती आणि चार मुलांसह आत्महत्या केली. ही घटना राज्यातील पहिली नोंदवलेली शेतकरी आत्महत्या मानली जाते.करपे कुटुंबाने थकीत वीज बिलामुळे वीज जोडणी खंडित केल्याने आणि त्यामुळे पिके वाळल्याने…

Read More

समाजात कधीच भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन जाणे हे आपलं कर्तव्य – आमदार अभिजीत पाटील

समाजात कधीच भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन जाणे हे आपलं कर्तव्य- आमदार अभिजीत पाटील आमदार अभिजीत पाटील यांच्यावतीने माढा येथे इफ्तार पार्टीचे आयोजन माढा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/०३/२०२५ – सध्याच्या परिस्थितीत सामाजिक गढूळपणा वाढत चाललेला असून हे वातावरण चांगलं होण्यासाठी प्रत्येकाने शांत राहणे गरजेचे असल्याचे मत आमदार अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले. माढा मतदारसंघाचे नवनिर्वाचित…

Read More

भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यास महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे-खासदार प्रणिती शिंदे

भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे ज्याप्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते, त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज : काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे नवी दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज – नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की,भाजप देशात आणि राज्यात सत्तेवर आल्या पासून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून…

Read More

धार्मिक पर्यटनाला चालना देण्यास तुळजापूर -पंढरपूर-अक्कलकोट-गाणगापूर कॉरिडॉर विकसित करा –उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

धार्मिक पर्यटनाला चालना देण्यास तुळजापूर -पंढरपूर-अक्कलकोट-गाणगापूर कॉरिडॉर विकसित करा –उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे तुळजापूर पुनर्विकास आणि तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा घेतला आढावा मुंबई,दि.१८ मार्च २०२५:धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर पुनर्विकास व तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतला. या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तुळजापूरसह…

Read More

कोकण किनारपट्टीवरील वीज वाहिन्या भूमिगत करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोकण किनारपट्टीवरील वीज वाहिन्या भूमिगत करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई,दि.18 : कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांत वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणारी जीवित आणि वित्तहानी कमी करण्यासाठी कोकण आपत्ती सौम्यीकरण हा 5 हजार कोटींचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यासाठी बाह्यस्त्रोत बँकांकडून निधी उपलब्ध होत आहे. याअंतर्गत कोकण किनारपट्टीतील सर्व वीजवाहिन्या भूमिगत करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

राज्यातील सर्व जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांसाठी एक खिडकी योजना राबवा: उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

राज्यातील सर्व जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांसाठी एक खिडकी योजना राबवा: उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे ऊस तोडणी कामगारांसाठी शासनाच्या योजना एकाच प्लॅटफॉर्मवर देता येतील यासाठी एक ॲप तयार करा मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ : मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील ऊसतोडणी कामगारांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागातील अधिका-यांचा समावेश करून विकास व सहाय्य समिती स्थापन करा. ऊस तोडणी कामगारांसाठी शासनाच्या योजना एकाच…

Read More

इर्जिकच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी आटपाडीचे सादिक खाटीक

इर्जिकच्या प्रदेश उपाध्यक्षपदी आटपाडीचे सादिक खाटीक – नारायण सुमंत यांनी केली नियुक्ती आटपाडी/ज्ञानप्रववाह न्यूज,दि.१७- शेतकरी साहित्य इर्जिक (परिषद ) महाराष्ट्र या साहित्यीक संस्थेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी आटपाडीचे जेष्ट पत्रकार सादिक खाटीक यांची नियुक्ती केल्याचे इर्जिकचे प्रदेशाध्यक्ष कवीवर्य नारायण सुमंत यांनी पत्राद्वारे कळविले आहे . इर्जिकचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे.दि २२, २३ मार्च रोजी सोलापूर…

Read More

सबमरीन केबलमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञान नव उपक्रमाच्या प्रगतीस चालना – मुख्यमंत्री फडणवीस

सबमरीन केबलमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञान नव उपक्रमाच्या प्रगतीस चालना – मुख्यमंत्री फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते म्यानमार,भारत, मलेशिया आणि सिंगापूर (MIST) यांना जोडणाऱ्या पाण्याखालील केबल यंत्रणेचा शुभारंभ मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एनटीटी डेटा गेटवे टू द वर्ल्ड कार्यक्रम मुंबई येथे संपन्न झाला. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्यानमार,भारत, मलेशिया आणि सिंगापूर…

Read More

अजून किती दिवस पंढरपूरच्या जनतेने चंद्रभागेचं दूषित पाणी प्यायचं-आमदार अभिजीत पाटील

अजून किती दिवस पंढरपूरच्या जनतेने चंद्रभागेचं दूषित पाणी प्यायचं-आमदार अभिजीत पाटील नमामी चंद्रभागा या महत्वकांक्षी योजनेसंदर्भात आमदार अभिजीत पाटील विधानसभेत आक्रमक नमामी चंद्रभागा फक्त कागदावरच का ? अस्वच्छ आणि घाण पाण्यामुळे आरोग्य धोक्यात मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज – देशातील नद्यांचे प्रदूषण रोखण्या साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नद्या शुध्दीकरणाचे काम हाती घेतले. त्याअंतर्गत नमामि…

Read More
Back To Top