काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला, म्हणाले- संसदीय समित्या केवळ दिखावा बनल्या आहे
[ad_1] काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी आरोप केला की, सध्याच्या सरकारच्या काळात संसदीय समित्या केवळ ढोंग बनल्या आहे. ALSO READ: गुलियन-बॅरे सिंड्रोम देशभर पसरला आहे! महाराष्ट्रानंतर आता या राज्यात एका 17 वर्षीय मुलाचा मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार वक्फ (दुरुस्ती) विधेयकावरील संसदेच्या संयुक्त समिती (जेपीसी) च्या कामकाजाच्या पद्धतीवरून काँग्रेसने गुरुवारी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. सर्वपक्षीय बैठकीत विरोधी…

