'परीक्षेत जानवे, मंगळसूत्रावर बंदी घालण्याचा आदेश चुकीचा', उपमुख्यमंत्री म्हणाले- यामुळे लोकांमध्ये संताप निर्माण होतो

[ad_1] Karnataka News: उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले की, 'गरज पडल्यास मंगळसूत्र किंवा जानवे इत्यादी धार्मिक चिन्हे तपासली जाऊ शकतात, परंतु ती पूर्णपणे काढून टाकणे चुकीचे आहे.' ALSO READ: पहलगाम हल्ल्याबाबत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत शरद पवारांनी अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्या भूमिकेचे केले कौतुक मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी रेल्वे परीक्षांदरम्यान जानवे, मंगळसूत्र इत्यादी…

Read More

नागपुरात किरकोळ वादातून तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपीला अटक

[ad_1] वाहनाचा कट लागण्याच्या वादावरून ट्रक चालकाने हेल्परच्या मदतीने दुसऱ्या ट्रक चालकाची चाकू भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे सदर घटना रविवारी सकाळी जरीपटका येथील तथागत चौकाजवळ घडली.  ALSO READ: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सामूहिक विवाह सोहळ्यात अन्नातून 600 जणांना विषबाधा, एका मुलाचा मृत्यू ट्रक ने ओव्हरटेक करून कट लावण्याच्या किरकोळ वादातून एका ट्रक चालकाने दुसऱ्या ट्रकचालकाची…

Read More

मुंबईकरांना झटका, बेस्ट बसच्या तिकिटाचे दर वाढले

[ad_1] सध्या महागाई वाढतच आहे. आता मुंबईकरांना महागाईचा फटका बसला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत प्रवाशी लोकल रेल, बस मधून प्रवास करतात.मुंबईकरांची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या बेस्ट बसचे तिकिटाचे दरात वाढ करण्यासाठी महापालिकेने मंजुरी दिली असून आता मुंबईकरांना बेस्ट बसच्या तिकिटासाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहे. ALSO READ: मुंबईत पहिला वॉटर मेट्रो प्रकल्प बांधला जाईल, नितेश राणे…

Read More

LIVE: सिंधू नदीचा पाणीपुरवठा थांबवण्याची भारताची घोषणा जनतेची दिशाभूल करणारी प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

[ad_1] Maharashtra Marathi Breaking News Live Today:वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर पाकिस्तानला जाणारा पाणीपुरवठा थांबवण्याच्या नावाखाली देशातील जनतेला मूर्ख बनवल्याचा गंभीर आरोप केला आहे. आंबेडकर म्हणाले की, काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हिंदू पर्यटकांच्या निर्घृण हत्येनंतर पाकिस्तानला होणारा सिंधू नदीचा पाणीपुरवठा थांबवण्याची भारताची घोषणा भारतीय जनतेची दिशाभूल करणारी…

Read More

महाराष्ट्र पोलिसांच्या अपमानावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना सल्ला दिला

[ad_1] एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आमदाराने महाराष्ट्र पोलिसांबाबत वक्तव्य केलं आहे. या विधानावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीएम फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला असून, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांना फटकारले आहे. ALSO READ: छगन भुजबळांनी लोकांना सल्ला दिला, म्हणाले- दहशतवाद्यांच्या जाळ्यात अडकू…

Read More

छगन भुजबळांनी लोकांना सल्ला दिला, म्हणाले- दहशतवाद्यांच्या जाळ्यात अडकू नका

[ad_1] पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांच्या वादग्रस्त विधानामुळे खळबळ उडाली आहे. नितेश राणे यांच्या विधानावर सर्वत्र टीका होत आहे. नितेश राणे यांच्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी म्हटले आहे की, लोकांनी एकजूट राहावी…

Read More

नाशिकात जाधव बंधूंच्या हत्येप्रकरणी एसआयटीने तपास तीव्र केला, 5 संशयितांना अटक

[ad_1] नाशिकमधील अजित पवार गटातील दोन अधिकाऱ्यांच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी टीम स्थापन करण्यात आली आहे. एसआयटीने तपास अधिक तीव्र केला आहे आणि 5 संशयितांना ताब्यात घेतले आहे. ALSO READ: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांची तुरुंगात प्रकृती बिघडली, उपचार सुरू नाशिकमधील बोधले नगरातील प्रशांत जाधव आणि उमेश जाधव यांची रंगपंचमीच्या दिवशी…

Read More

पहलगाम हल्ल्यातील दोषींना सोडणार नाही, पीडितांना न्याय मिळेल', पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये म्हणाले

[ad_1] मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा पहलगाम हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले आणि पहलगामच्या दोषींना कठोर शिक्षा देण्याची गरज पुन्हा व्यक्त केली. ते म्हणाले की, 'पहलगाम घटनेने देशवासीयांना दुखावले आहे आणि याबद्दल देशवासीयांच्या मनात खोल वेदना आहेत. पीडितांच्या कुटुंबियांचे दुःख लोक समजू शकतात. ALSO READ: राजाचे कर्तव्य म्हणजे प्रजेचे रक्षण करणे आणि अत्याचारींना मारणे,…

Read More

पहलगाममधील मृतांच्या कुटुंबियांना नागरी शौर्य पुरस्कार सन्मानित करण्याचे सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

[ad_1] पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) नेत्या सुप्रिया सुळे यांनी पहलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांना नागरी शौर्य पुरस्कार देण्याची मागणी केली आहे.  ALSO READ: राज्यात पाकिस्तानी नागरिक संशयास्पद किंवा अनोळखी असल्याच्या वृत्तांला देवेंद्र फडणवीसांनी फेटाळून लावले बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,…

Read More

LIVE: महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक संशयित नाही, सर्वांना परत पाठवले जाईल-मुख्यमंत्री फडणवीस

[ad_1] Maharashtra Marathi Breaking News Live Today: मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्याचे गृहमंत्री म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रात कोणताही पाकिस्तानी नागरिक संशयित नाही आणि त्या सर्वांची ओळख पटली आहे. त्या सर्वांना परत पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आणि राज्यात कोणताही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सर्वांना परत पाठवले जाईल.राज्यात घडत…

Read More
Back To Top