सिंधू जल करार काय आहे? भारताने करार थांबवल्याने लाखो पाकिस्तानी पाण्याच्या एक-एक थेंबासाठी आसुसतील!
[ad_1] जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने पाकिस्तानवर अनेक जोरदार हल्ले केले आहेत. त्यातील सर्वात मोठा धक्का म्हणजे सिंधू जल करार थांबवण्याचा निर्णय. भारताच्या या निर्णयाचा पाकिस्तानवर मोठा परिणाम होणार आहे, कारण या कराराचा पाकिस्तानला खूप फायदा होत होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे….

