सिंधू जल करार काय आहे? भारताने करार थांबवल्याने लाखो पाकिस्तानी पाण्याच्या एक-एक थेंबासाठी आसुसतील!

[ad_1] जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने पाकिस्तानवर अनेक जोरदार हल्ले केले आहेत. त्यातील सर्वात मोठा धक्का म्हणजे सिंधू जल करार थांबवण्याचा निर्णय. भारताच्या या निर्णयाचा पाकिस्तानवर मोठा परिणाम होणार आहे, कारण या कराराचा पाकिस्तानला खूप फायदा होत होता.   भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे….

Read More

पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार लवकरच तुरुंगात जातील म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस

[ad_1] Mumbai News: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले की, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सरकार लवकरच पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांची ओळख पटवून त्यांना तुरंगात टाकेल.  ALSO READ: Terror attack in Pahalgam शहीद पतीला पत्नीकडून भावनिक श्रद्धांजली फडणवीस म्हणाले की, पहलगाममधील हल्ला घृणास्पद होता जिथे दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार केला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More

कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी टीआरएफ कमांडरला घेरले

[ad_1] Kulgam News: दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील तंगमार्ग भागात बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. ALSO READ: Terror attack in Pahalgam शहीद पतीला पत्नीकडून भावनिक श्रद्धांजली संशयास्पद हालचालींबद्दल विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर पोलिस सूत्रांनी सांगितले की, कडक नाकाबंदी करण्यात आली होती. त्यांनी सांगितले की, शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांवर जोरदार गोळीबार झाला. यानंतर चकमक सुरू…

Read More

Terror attack in Pahalgam शहीद पतीला पत्नीकडून भावनिक श्रद्धांजली

[ad_1] Terror attack in Pahalgam: आम्हाला तुमचा नेहमीच अभिमान असेल', लेफ्टनंट नरवाल यांच्या पत्नीने भावनिक निरोप दिला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात लेफ्टनंट विनय नरवाल यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीने अखेर लेफ्टनंट नरवाल यांना भावनिक निरोप दिला आहे. ALSO READ: Terror attack in Pahalgam नराधम मास्टरमाइंड सैफुल्लाह खालिद कसूरी कोण? #WATCH | Delhi | Indian Navy Lieutenant Vinay…

Read More

Terror attack in Pahalgam पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दोन मृतांचे मृतदेह मुंबईत पोहोचले

[ad_1] Mumbai News: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या २८ वर पोहोचली आहे. महाराष्ट्र सरकार या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह परत आणत आहे. ALSO READ: Terror attack in Pahalgam मुख्यमंत्री फडणवीसांनी मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली मिळालेल्या माहितनुसार पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह महाराष्ट्रातील त्यांच्या घरी परत आणण्याची तयारी सरकारने…

Read More

Terror attack in Pahalgam मुख्यमंत्री फडणवीसांनी मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली

[ad_1] Terror attack in Pahalgam: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सहा महाराष्ट्रातील रहिवाशांचे मृतदेह परत आणले जात आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. मृतांना परत आणण्यासाठी, अंतिम संस्कार करण्यासाठी आणि अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी सरकार विशेष विमानांची व्यवस्था करत आहे. जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम…

Read More

मी संपूर्ण इमारत बॉम्बने उडवून देईन, मुंबई उच्च न्यायालयाला ईमेल आला, घबराट पसरली

[ad_1] मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर शहरातील खंडपीठाच्या इमारतीची झडती घेतली. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या खंडपीठाला इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल मिळाला. ALSO READ: 'सार्वजनिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात काहीच गैर नाही', अजित पवारांसोबतच्या भेटी आणि अटकळांवर म्हणाले शरद पवार यानंतर,…

Read More

यूपीएससीच्या परीक्षेत देशात तिसरा क्रमांक पटकवणाऱ्या पुण्याच्या अर्चित डोंगरे बद्दल जाणून घ्या

[ad_1] यूपीएससीने काल निकाल जाहीर केला या मध्ये देशात तिसरा आणि महाराष्ट्रातून पहिला क्रमांक पुण्याच्या अर्चित डोंगरे याने पटकवला आहे. पुण्याचा रहिवासी असलेला अर्चित यांने तामिळनाडूच्या व्हीआयटी व्हेल्लोर येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इंजिनियरिंग केले आहे  त्याने शालेय शिक्षण मुंबईतून घेतले असून बारावी पर्यंतचे शिक्षणपुण्यातून पूर्ण केले. त्यांनतर वेल्लोरहून इंजिनियरिंगची पदवी घेतल्यावर 11 महिने एका…

Read More

पहलगाम: दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातात AK-47

[ad_1] पहलगाम दहशतवादी हल्ला: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्याचा पहिला फोटो (Pahalgam Terrorists First Photo) समोर आला आहे. तो पठाणी सूट घातलेला दिसतोय आणि त्याच्या हातात एक अत्याधुनिक शस्त्र (AK-47) आहे आणि गोळीबार करणाच्या अॅक्शनमध्ये आहे. प्रत्यक्षदर्शी आणि पीडितांनी सांगितले की, दोन…

Read More

पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील 5 पर्यटकांचा मृत्यू : एकनाथ शिंदे

[ad_1] social media उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पाच पर्यटकांचा मृत्यू झाला. ALSO READ: उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पहलगाम घटनेचा निषेध करत दिली प्रतिक्रिया महाराष्ट्रात अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्याची विनंती उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांना…

Read More
Back To Top