सकारात्मकता आणि स्वतःशी स्पर्धा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले मंत्र महत्त्वाचे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आपल्या मनातील भितीवर आपण विजय मिळवू शकलो तर आपल्याला कुठल्याच गोष्टी विचलित करू शकत नाहीत – पंतप्रधान नरेंद्र मोदी सकारात्मकता आणि स्वतःशी स्पर्धा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले मंत्र महत्त्वाचे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा २०२५ हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसोबत पाहिला व…

Read More

ही सर्व शहरे महामार्गाशी थेट जोडली गेल्याने शहरातून बाहेर पडण्यास लागणारा वेळ होणार कमी – खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

मुंबई, नवी मुंबई गाठण्यासाठी प्रस्तावित एक्सप्रेस कंट्रोल मार्गाच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएने मागवल्या निविदा ही सर्व शहरे महामार्गाशी थेट जोडली गेल्याने शहरातून बाहेर पडण्यास लागणारा वेळ होणार कमी -खासदार डॉ.श्रीकांत शिंदे ठाणे/ज्ञानप्रवाह न्यूज – बदलापूर,अंबरनाथपासून ते कल्याण डोंबिवलीपर्यंतच्या वाहनचालकांना शहरांतर्गत प्रवास टाळून थेट नवी मुंबई, मुंबईचा प्रवास करता यावा असे स्वप्न…

Read More

आचार्य विद्यासागरजींनी भारतीय भाषा संवर्धनावर, देशाचा अभिमान जगभर पसरवण्यावर आणि देशाची ओळख india ऐवजी भारत ने करून देण्यावर भर दिला-केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे आचार्य श्री विद्यासागर जी महाराजांच्या पहिल्या समाधी स्मृती महोत्सवाला आणि श्री १००८ सिद्धचक्र विधान विश्व शांती महायज्ञाला उपस्थिती लावली आचार्य श्री विद्यासागर जी महाराज एक महान पुरुष होते, त्यांनी एक नवीन विचार आणि एक नवीन युग सुरू केले आचार्य विद्यासागरजींच्या शरीराचा प्रत्येक कण आणि…

Read More

डिजिटल भारत योजनेंतर्गत जमीन मालकीचा हक्क देणाऱ्या मालमत्ता कार्ड वाटप मोहिम महाशुभारंभ– महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

डिजिटल भारत योजनेंतर्गत २७ तारखेला जमीन मालकीचा हक्क देणाऱ्या मालमत्ता कार्ड वाटप मोहिमेचा महाशुभारंभ – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रमुख उपस्थिती राज्यातील ३० जिल्ह्यात सुमारे ३० हजार ५१५ गावांमधील जनतेला होणार लाभ,नावावर जमीन झाल्याने बँकातील पतही उंचावणार नागपूर,दि.December 25,2024 : राज्यातील ग्रामीण भागात वाड्यापाड्यावर, खेड्यांमध्ये मूळ गावठाणात आपल्या वाडवडिलोपार्जित…

Read More

अहमदनगर येथे सैन्य अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन

अहमदनगर येथे सैन्य अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन पुणे,जिमाका: यांत्रिकी पायदळ केंद्र आणि शाळा, (पंकज जोशी स्टेडियम) अहमदनगर येथे १४ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत पुरुष आणि महिलांकरीता सैन्य अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्याअंतर्गत अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील निवड झालेल्या पुरुष उमेदवारां करीता मुख्यालय रिक्रूटिंग झोन…

Read More

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचा विरोधकांवर हल्लाबोल नेमकं काय म्हणाल्या ?

कर नाही त्याला डर कशाला,उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा विरोधकांवर थेट हल्लाबोल पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५/१२/२०२४ – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चा निकाल लागला असून महायुतीने या निवडणुकीत बहुमत मिळवलेलं आहे. काल भाजपच्या शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली. त्याचवेळी आज ५ डिसेंबर २०२४ रोजी आझाद मैदानात संध्याकाळी ५:३० वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा…

Read More

लाडक्या बहिणींच्या शक्ती सोबत आंबेडकरी जनतेच्या भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

लाडक्या बहिणीच्या शक्ती सोबत आंबेडकरी जनतेच्या भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23 – महाराष्ट्रात महायुती चा महाविजय झाला आहे. राज्यात लाडक्या बहिणींची शक्ती,सर्व समाज घटकांचा कौल महायुतीला मिळाला. त्या सोबत दलित बौद्ध आंबेडकरी जनतेने महायुतीला भरघोस मतदान केल्यामुळे महायुती चा ऐतिहासिक विजय झाला आहे. नरेंद्र मोदींनी केलेला देशाचा विकास; त्यामुळे…

Read More

दिल्ली पतींसमोर हुजरेगिरी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा : नितीन बानगुडे पाटील

विठ्ठल परिवाराने दिला पाठिंबा तसेच मराठा समन्वयक रामभाऊ गायकवाड व कोळी समाजाच्या वतीने अभिजीत पाटील यांना दिला पाठिंबा सर्वांना सोबत घेऊन जाणारे अभिजीत पाटील यांना साथ द्या: नितीन बानगुडे पाटील मी कर्तृत्व सिद्ध केल्याने जनता आमदार करेल : अभिजीत पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ माढ्यात सांगता सभा संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –…

Read More

महाविकास आघाडीचे तीन हजार म्हणजे लबाडा घरचे जेवण -डॉ.नीलम गोऱ्हे

महाविकास आघाडीचे तीन हजार म्हणजे लबाडा घरचे जेवण -डॉ.नीलम गोऱ्हे मुंबादेवी येथे शायना एन.सी ,शिवसेना महायुती उमेदवारांच्या प्रचार सभा मुंबई /पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज- राज्यात 2019 पासून 2024 पर्यंत महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी तीन रुपये न देणाऱ्या सरकारने आता एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या आधारे आमचे सरकार आल्यास तुम्हाला 3000 रुपये देऊ अशी घोषणा…

Read More

तुकड्या-तुकड्यात विखुरलेला समाज एकत्र करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी आमच्या बरोबर यावं— केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

पंतप्रधान आहेत पळणारा चित्ता ,म्हणून ते गिरवत आहेत विकासाचा कित्ता — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.22- मोदीसाहेब अकोल्यामध्ये येत आहेत. आत्ता.. मग का येणार नाही राज्यात महायुतीची सत्ता ? पंतप्रधान मोदी आहेत पळणारा चित्ता, म्हणून तर गिरवत आहेत विकासाचा कित्ता” अशी कविता सादर करीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास…

Read More
Back To Top