विश्वशांती चे विचार जगाला देणारे बुद्धतत्त्वज्ञान भारताचे याचा आम्हाला अभिमान- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

विश्वशांती चे विचार जगाला देणारे बुद्धतत्त्वज्ञान भारताचे असल्याचे आम्हाला अभिमान- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.10 – टाटा सोशल सायन्स इन्स्टिट्यूट चे समाज जोडण्याचे काम चांगले आहे. सामाजिक आणि आर्थिक समतेसाठी जगाला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरणदायी आहेत.जगाला मानवतेचा विश्वशांतीचा विचार भगवान बुद्धांनी दिला आहे. शांततेशिवाय विकास घडू शकत नाही.विश्वशांतीचा विचार…

Read More

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन पुर्वतयारीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर 69 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पुर्वतयारीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.6 – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पुर्वतयारीचा आढावा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले rpi यांनी आज सह्याद्री अतिथी गृह येथे घेतला.येत्या 6 डिसेंबर 2025 रोजी महामानव डॉ…

Read More

बिहार विधानसभा निवडणुक सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाचा एनडीए ला पाठिंबा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

नितीश कुमारच पुन्हा बहुमताने बिहार चे मुख्यमंत्री होतील- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले बिहार विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाचा एनडीए ला पाठिंबा बिहार विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाचा एनडीए ला पाठिंबा-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25-बिहार मध्ये एनडीए ला बहुमत मिळणार असून नितीश कुमार हे बहुमताने पुन्हा बिहार चे मुख्यमंत्री होतील असा विश्वास व्यक्त…

Read More
Back To Top