राहुल गांधींची मतदार अधिकार यात्रा : बिहारच्या जनतेचा सन्मान,स्वाभिमान हक्कांसाठीचा लढा – डाॅ. सुनीलकुमार सरनाईक

राहुल गांधींची मतदार अधिकार यात्रा : बिहारच्या जनतेचा सन्मान,स्वाभिमान, हक्कांसाठीचा लढा – डाॅ.सुनीलकुमार सरनाईक कोल्हापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- सन १९७५ ते १९९० या काळात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाने एकाधिकार शाही विरोधात घेतलेल्या भूमिकेतून बिहारमधील चळवळीने भारताच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली.अंधेरे में एक प्रकाश, जयप्रकाश जयप्रकाश..! असा देशभरात नारा लगावून पंतप्रधान इंदिरा गांधी यांची अर्थात काँग्रेसची सत्ता…

Read More
Back To Top