आपल्या रक्ताने विजयाचा इतिहास रचणाऱ्या कारगिलच्या त्या वीरांना सलाम

आपल्या रक्ताने विजयाचा इतिहास रचणाऱ्या कारगिलच्या त्या वीरांना सलाम ना झुकले,ना घाबरले, ना थांबले! कारगिलच्या वीरांनी शौर्य, बलिदान आणि देशभक्तीची अशी अमिट कहाणी लिहिली जी प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आदर आणि अभिमानाने धडधडते. आपल्या रक्ताने विजयाचा इतिहास रचणाऱ्या त्या वीरांना आपण सलाम करूया.

Read More

भारताला ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्टासाठी देशात जागतिक दर्जाचे लॉजिस्टिक दुवे गरजेचे – राज्यपाल रमेश बैस

भारताला विकसित देश बनवण्यात निर्यात क्षेत्र आणि विशेषतः लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे भारताला ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्टासाठी देशात जागतिक दर्जाचे लॉजिस्टिक दुवे गरजेचे – राज्यपाल रमेश बैस मुंबई,दि.२७ : भारताला विकसित देश बनवण्यात निर्यात क्षेत्र आणि विशेषतः लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे आहे. भारताला ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता देशात जागतिक…

Read More
Back To Top