आपल्या रक्ताने विजयाचा इतिहास रचणाऱ्या कारगिलच्या त्या वीरांना सलाम
ना झुकले,ना घाबरले, ना थांबले!

कारगिलच्या वीरांनी शौर्य, बलिदान आणि देशभक्तीची अशी अमिट कहाणी लिहिली जी प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आदर आणि अभिमानाने धडधडते.
आपल्या रक्ताने विजयाचा इतिहास रचणाऱ्या त्या वीरांना आपण सलाम करूया.