मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ विरार येथे २१ मार्चला महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ विरार येथे २१ मार्चला महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन मंदिर सरकारीकरण,मंदिरांच्या भूमी बळकावणे,वक्फ बोर्डचे अतिक्रमण, वस्रसंहिता आदी विषयांवर होणार चर्चा विरार/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०३/२०२५ – आपल्या राजे-महाराजांनी मंदिरांची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी मंदिरांचे संरक्षण केले, तसेच आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांचे जीर्णोद्धार केले.आज मात्र भारताने सेक्युलरवादी राज्यव्यवस्था स्वीकारल्यामुळे केवळ मंदिरांचे सरकारीकरण आणि त्या…

Read More
Back To Top