डिजिटल भारत योजनेंतर्गत जमीन मालकीचा हक्क देणाऱ्या मालमत्ता कार्ड वाटप मोहिम महाशुभारंभ– महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

डिजिटल भारत योजनेंतर्गत २७ तारखेला जमीन मालकीचा हक्क देणाऱ्या मालमत्ता कार्ड वाटप मोहिमेचा महाशुभारंभ – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रमुख उपस्थिती राज्यातील ३० जिल्ह्यात सुमारे ३० हजार ५१५ गावांमधील जनतेला होणार लाभ,नावावर जमीन झाल्याने बँकातील पतही उंचावणार नागपूर,दि.December 25,2024 : राज्यातील ग्रामीण भागात वाड्यापाड्यावर, खेड्यांमध्ये मूळ गावठाणात आपल्या वाडवडिलोपार्जित…

Read More

मंत्र्यांमध्ये कोणतं खातं कोणाला मिळालं

मंत्र्यांमध्ये कोणतं खातं कोणाला मिळालं नागपूर – अधिवेशनाच्या एक दिवस आधी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी संपूर्ण राज्याचं लक्ष खाते वाटपाकडे लागलं होतं. कारण प्रत्येक पक्षाची अपेक्षा जास्त होती. अखेर खाते वाटप जाहीर झालं आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खाते वाटप जाहीर करण्यात आलं. कॅबिनेट मंत्र्यांमध्ये कोणतं खातं कोणाला मिळालं : देवेंद्र फडणवीस- गृह, ऊर्जा, कायदा…

Read More

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या निवडीबद्दल डॉ नीलम गोर्हे यांनी अभिनंदन करत दिल्या भावी वाटचालीस शुभेच्छा…

विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन व भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा… डॉ.नीलम गोर्हे गम हो कि खुशी दोनो कुछ देर के साथी है, सभापतीपदी राम शिंदेंची निवड उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गजलेतील ओळी सादर करत व्यक्त केली भावना नागपूर ,दि.१९/१२/२०२४ : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानपरिषद सभापतीची निवड करण्यात आली.विधानपरिषदेमध्ये आज सभापती पदाचा…

Read More

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेविषयी मुख्यमंत्री फडणवीसांनी महत्त्वाचा मांडला मुद्दा,उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली तत्काळ दखल

विधानपरिषदेत सीमावासियांच्या पाठीशी महाराष्ट्र खंबीरपणे उभा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेविषयी मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा,उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली तत्काळ दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सीमावासियांच्या प्रश्नांची गंभीरतेने दखल मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/१२/२०२४ : विधिमंडळाच्या तीन दिवसीय अधिवशेनाचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधानपरिषदेची विशेष बैठक झाली. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बेळगाव कारवार…

Read More

ॲड.राहुल नार्वेकर यांच्या रूपाने कायद्याचे उत्तम ज्ञान असलेले अध्यक्ष सभागृहाला मिळाले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवडीबद्दल अभिनंदन ॲड.राहुल नार्वेकर यांच्या रूपाने कायद्याचे उत्तम ज्ञान असणारे अध्यक्ष सभागृहाला मिळाले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई,दि.९ : सभागृहातील शिस्त आणि योग्य वर्तन हे लोकशाहीचा सन्मान उंचावणारे आहेते. शिस्त आणि वक्तशीर या लोकप्रतिनिधींना आवश्यक बाबी ॲड.राहुल नार्वेकर यांच्याकडे आहेत.संवादातून,चर्चेतून लोकशाही समृद्ध होत असते. राज्यातील जनतेला न्याय देण्याचे काम सभागृह करीत असते.ॲड.राहुल…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फ्लॅगशिप योजनांसाठी स्वतंत्र वॉररूमची घोषणा

महाराष्ट्र असिमीत ताकदीचे राज्य,पण थांबू नका फ्लॅगशिप योजनांसाठी स्वतंत्र वॉररूम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा सरकारच्या आगामी काळातील वाटचालीची दिशा केली स्पष्ट मुंबई,दि.०९/१२/२०२४ : महाराष्ट्र हे असिमित ताकदीचे राज्य आहे.आता आपण क्रमांक एकवर आहोत, म्हणून थांबू नका, असा मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सचिवस्तरीय अधिकाऱ्यांना दिला. जुनी पुण्याई असली तरी नवी पुण्याई पुन्हा…

Read More

ज्येष्ठ पत्रकारांना वाढीव पत्रकार सन्मान निधीची रक्कम फरकासह मिळावी : रविंद्र बेडकिहाळ

ज्येष्ठ पत्रकारांना वाढीव पत्रकार सन्मान निधीची रक्कम फरकासह मिळावी : रविंद्र बेडकिहाळ फलटण /ज्ञानप्रवाह न्यूज : आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत शासकीय निर्णयानुसारची मासिक अर्थसहाय्यातील रु.9 हजार ची वाढ पुढील महिन्यापासून देण्यात येईल; हे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्‍वासन अभिनंदनीय असून सन्माननिधीची ही वाढीव रक्कम फरकासह मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार…

Read More

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनामुळे समाजात अस्पृश्यता व भेदभावाच्या विरोधात सुधारणा -राज्यपाल सी. पी राधाकृष्णन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनामुळे समाजात अस्पृश्यता व भेदभावाच्या विरोधात सुधारणा -राज्यपाल सी. पी राधाकृष्णन मुंबई, दि.०६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय दूरदृष्टी असलेले एक उत्तुंग व्यक्तीमत्व होते. त्यांनी राष्ट्रासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची दृष्टी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाची होती. त्यांच्या दृष्टिकोनामुळेच भारतीय समाजातील अस्पृश्यता आणि…

Read More
Back To Top