जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी 18 कोटी 30 लाख रुपयांचे अनुदान मंजूर कोल्हापूर,दि.8 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट व अतिवृष्टीमुळे शेती, जनावरे, घरे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याबाबत झालेल्या नुकसानीचे सर्व पंचनामे करून…

Read More
Back To Top