बेंगळुरू इमारत दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

[ad_1] बेंगळुरूमध्ये मंगळवारी मुसळधार पावसामुळे बांधकाम सुरू असलेली एक बहुमजली इमारत कोसळली. तसेच हा अपघात झाला तेव्हा इमारतीत अनेक मजूर काम करत होते. मिळालेल्या माहितीनुसार बेंगळुरू इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 5 वर पोहोचली असून मुसळधार पावसामुळे मंगळवारी संध्याकाळी बेंगळुरूमध्ये कोसळलेल्या बहुमजली इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले होते. काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या बचाव मोहिमेत 13…

Read More

मुंबईमध्ये इमारतीवरून उडी घेत तरुणीची आत्महत्या

[ad_1] मुंबईतील मालाडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मालाड मध्ये एका 19 वर्षीय तरुणीने उंच इमारतीवरून  खाली उडी घेत आत्महत्या केली.     मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मुंबई मधील मालाड परिसरात मंगळवारी दुपारी एका 19 वर्षीय तरुणीने एका उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे एका पोलीस अधिकारींनी सांगितले.  तसेच तरुणीने दुपारी दीडच्या सुमारास एसव्ही रोडवरील ट्रायम्फ…

Read More

पुण्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 21 बांगलादेशींना अटक

[ad_1] पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसीजवळील कारेगावत राहणाऱ्या 21 बांगलादेशींना भारतातबेकायदेशीरपणे राहत असण्याचा आरोपावरून दहशतवादविरोधी शाखेने अटक केली आहे.  सूत्रांची दिलेल्या माहितीच्या आधारे दहशतवादविरोधी शाखेने15 पुरुष, 4 महिला आणि 2 ट्रान्सजेंडर यांना आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्रासह बनावट भारतीय ओळखपत्रे बाळगल्याबद्दल अटक केली आहे.  पासपोर्ट कायद्याच्या आधारे  तपास सुरु झाला. या मध्ये 9 जणांकडे…

Read More

नागपुरात दृष्यम चित्रपटाप्रमाणे हत्येनंतर लष्कराच्या जवानाने प्रेयसीचा मृतदेह पुरला

[ad_1] नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे लष्कराच्या एका जवानाने दृष्यम चित्रपटाच्या धर्तीवर आपल्या मैत्रिणीची हत्या करून मृतदेह पुरला. तब्बल 52 दिवसांनी हे प्रकरण उघडकीस आले.    आर्मी फार्मासिस्टने आपल्या मैत्रिणीची हत्या करून तिचा मृतदेह पुरला होता. महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नागपूरच्या बेलतरोडी पोलिसात दाखल करण्यात आली होती. तब्बल ५२ दिवसांनी सत्य समोर…

Read More

नागपुरात शालिमार एक्सप्रेस रुळावरून घसरली, सुदैवाने जन हानी नाही

[ad_1] नागपूर जिल्ह्यात 18029 शालीमार एक्सप्रेस रुळावरून घसरली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंगळवारी दुपारी मुंबई एलटीटी-श्रीनगर एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. रेल्वे आणि स्थानिक प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून बचाव कार्य सुरु आहे. महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील कळमना स्थानकाजवळ मंगळवारी शालीमार एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले, अशी…

Read More

शिंदे यांच्या लोकांसाठी हा पहिला हप्ता असल्याचे राऊत म्हणाले

[ad_1] महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत. हे काम पूर्ण पारदर्शकतेने व्हावे यासाठी निवडणूक आयोग पूर्णपणे सतर्क आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी पोलिसही निवडणूक आयोगाला पूर्ण सहकार्य करत आहेत. याच क्रमाने पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत पैशांनी भरलेली कार पकडली. यातील पाच कोटी रुपयांची रोकडही पोलिसांनी जप्त केली आहे. त्याचवेळी यावरून आता…

Read More

पुण्यातून महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी पोलिसांनी केली खासगी वाहनातून 5 कोटींची रक्कम जप्त

[ad_1] महाराष्ट्र  विधानसभा निवडणूक 20 नोव्हेम्बर ला होणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र निवडणुकीच्या पूर्वी पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर ( Khed -Shivapur) टोल नाक्यावरून एका खासगी वाहनातून 5 कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीतून वाहनातून जप्त केलेली रकम पाच कोटी रुपयांची आहे.    मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर टोलनाका…

Read More

मनोज जरांगे आपले उमेदवार या जागेवरून उभारणार!

[ad_1] मराठा आरक्षणाचे कार्यकर्त्ये आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून त्यांनी अंतरवली सराटी गावातील एका मेळाव्यात जनतेला संबोधित करताना म्हणाले की,महाराष्ट्रात या समाजाच्या लोकांची लक्षणीय लोकसंख्या असलेल्या विधानसभा जागांवर ते मराठा उमेदवार उभे करणार आहेत. ज्या जागांवर समाजाचा विजय होण्याची शक्यता आहे अशाच जागांवर मराठा उमेदवार उभे करू. अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती…

Read More

जागावाटपाच्या वादात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात शरद पवारांना भेटले

[ad_1] महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नोव्हेंबर मध्ये होणार असून 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील 288 सदस्यीय विधानसभेसाठी मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपणार आहे.सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले असून अद्याप माविआ मध्ये जागावाटपाचा घेऊन मतभेद सुरु आहे. या वादात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जागावाटपावरून सुरू असलेली कोंडी सोडवण्यासाठी…

Read More

एक साथ रेल्वे ट्रॅकवर पोहचले 23 हत्ती, 16 रेल्वे थांबवण्यात आल्या

[ad_1]   झारखंड मधील बंडामुंडा रेल्वे स्टेशनजवळ अचानक एक हत्तीचा कळप येऊन थांबला. या कळपामध्ये एकूण 23 हत्ती होते असे सांगण्यात आले. ज्यामुळे 10 तासांपर्यंत 16 रेल्वे वाहतूक बंद करावी लागली. काही दिवसांपूर्वी येथे मालगाडीने हत्तीच्या पिलाला धडक दिली होती. हत्तींचा हा कळप त्याच पिल्लाचा शोध घेण्यासाठी आला असावा असे सांगण्यात येत आहे.    मिळालेल्या…

Read More
Back To Top