रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची शिंदे मंत्रिमंडळाची केंद्र सरकारकडे मागणी

[ad_1] मुंबई : आज महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने दिवंगत प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. यासोबतच या बैठकीत उद्योगपती रतन टाटा यांचे नाव भारतरत्न पुरस्कारासाठी प्रस्तावित करून केंद्र सरकारकडे पाठवण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला आहे. या प्रस्तावावर केंद्र सरकार अंतिम निर्णय घेईल, त्यानंतरच कोणतीही मोठी…

Read More

हनुमानजी मुस्लिम होते रोज करायचे नमाज, शिक्षकाच्या दाव्याने उडाली खळबळ

[ad_1] बेगूसराय मध्ये एका खाजगी शाळेमध्ये एका मुस्लिम शिक्षकाने वर्गामध्ये शिकवतांना हिंदूंचे आराध्य देव भगवान हनुमानजी यांच्याबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे.   समाजामध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची मनाली जाते. शिक्षक हे उद्याचे उज्वल भविष्य घडवत असतात.ते मुलांना शिकवण्यासोबत चूक आणि बरोबर यांमधील फरक समजावत असतात. पण बिहारमधील बेगूसराय मधून एक बातमी समोर आली आहे. जिथे एका खाजगी…

Read More

रतन टाटा यांना भारतरत्न….प्रस्तावाला शिंदे मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

[ad_1] रतन टाटा यांच्या निधनानंतर भारत रत्नची मागणी वाढली आहे. या संदर्भात महाराष्ट्रातील शिंदे सरकारने एक महत्वपूर्ण प्रस्ताव मंजूर केला आहे. ज्यामध्ये केंद्राला विनंती करण्यात आली आहे की, प्रसिद्ध उदयोगपती रतन टाटा यांना देशाचा सर्वोच्च नागरिक सम्मान 'भारतरत्न' ने सन्मानित करण्यात यावे. त्यांचे योगदान आणि कामगिरी ओळखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. रतन टाटा  यांनी भारतीय…

Read More

मुंबईच्या NCP लॉनमध्ये रतन टाटा यांचे अंतिम दर्शन, संध्याकाळी 4 वाजता होईल अंत्यसंस्कार

[ad_1] सकाळी 10 वाजल्यापासून रतन टाटा यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी NCP लॉन येथे ठेवण्यात आले आहे.    ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनावर जगभरातील सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्र-झारखंडसारख्या राज्यात एक दिवसाचा राज्याचा दुखवटा पाळण्यात आला आहे. त्यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनीही शोक व्यक्त केला आहे.  तसेच NCP लॉनमध्ये मोठ्या संख्येने लोक रतन टाटा…

Read More

नवजात बाळाला रस्त्यावर सोडल्याप्रकरणी महिलेला अटक

[ad_1] बहिणीच्या नवजात अर्भकाला रस्त्यावर टाकून दिल्याप्रकरणी ठाणे शहरातील पोलिसांनी एका 24वर्षीय महिलेला अटक केली आहे.     मिळालेल्या माहितीनुसार कळव्यातील भास्कर नगरमध्ये मंगळवारी सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास काही वाटसरूंनी एका चाळीजवळ एक नवजात मुलगी रस्त्यावर पडलेली पाहिली आणि स्थानिक पोलिसांना माहिती दिली. तसेच नवजात मुलीच्या पालकांचा कोणताही सुगावा न लागल्याने पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.  …

Read More

रायगडमध्ये बसला अपघात, 19 महिला जखमी;

[ad_1] रायगड जिल्ह्यात बस 50 फूट खाली कोसळल्याने 19 महिला जखमी झाल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात बुधवारी 'लाडकी बहीण' कार्यक्रमासाठी महिलांना घेऊन जाणारी सरकारी बस 50 फूट खाली कोसळल्याने 19 महिला प्रवाशांसह किमान 20 जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) भिवंडी आगारची बस, 29 महिलांना घेऊन,…

Read More

रतन टाटांनी लग्न का केले नाही? भारत-चीन युद्धाशी संबंधित

[ad_1] प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे बुधवारी, 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. 86 वर्षीय रतन टाटा यांना वयामुळे आरोग्याशी संबंधित समस्या होत्या, त्यासाठी ते अनेकदा रुग्णालयात जात होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती खालावल्याची बातमी समोर आली होती. या वृत्तावर रतन टाटा यांची प्रतिक्रियाही समोर आली, ज्यात त्यांनी सांगितले की ते ठीक…

Read More

मुंबईमध्ये नशायुक्त औषध देऊन तरुणीसोबत सामूहिक लैंगिक अत्याचार

[ad_1] महाराष्ट्रातील मुंबई मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिथे एका मुलीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवण्यात आले व तिला नशायुक्त औषध देण्यात आले व तिच्यासोबत सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे  मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी या 18 वर्षीय तरूणीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवले व नंतर पाण्यामधून तिला नशेचे औषध देण्यात आले यानंतर तिच्यावर लैंगिक…

Read More

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला

[ad_1] Ratan Tata Passed Away: उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. टाटा समूहाचे मानद अध्यक्ष 86 वर्षांचे होते. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी एका निवेदनात रतन टाटा यांच्या मृत्यूची पुष्टी केली आणि त्यांचे “मित्र आणि मार्गदर्शक” म्हणून वर्णन केले.   गेल्या काही दिवसांपासून ते दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल…

Read More

जोधपूरमध्ये काँगो व्हायरसमुळे एका महिलेचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा सतर्क

[ad_1] काँगो व्हायरसने जोधपूर शहरात पुन्हा एकदा तडाखा दिला आहे.2019 नंतर काँगो व्हायरस पुन्हा परतला असून या व्हायरस मुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेच्या मृत्यू नंतर वैद्यकीय विभागाला याची माहिती मिळाली आणि घटनास्थळीवरून नमुने गोळा केले जात आहे. मृत महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी तयार केली जात आहे, जे पुढील 15 दिवस पाळत ठेवतील….

Read More
Back To Top