१०० दिवसांच्या कार्यक्रमा अंतर्गत कार्यालयीन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग

१०० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत कार्यालयीन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरला -महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे रायगड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टी व संकल्पनेतून शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी राबविलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमा अंतर्गत कार्यालयीन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरला असल्याची माहिती…

Read More

आत्तापर्यंत झालेल्या कामांचा आदर्श ठेवत हे अभियान सर्व मिळून यशस्वी करू – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर जिल्ह्यात नाविण्यपूर्ण अशा मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाचा शुभारंभ आत्तापर्यंत झालेल्या कामांचा आदर्श ठेवत हे अभियान सर्व मिळून यशस्वी करू – पालकमंत्री प्रकाश आबिटकर नागरिकांना सेवा आणि योजना अधिक गतीने उपलब्ध करून देण्यासाठी अभियान – जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर/जिमाका,दि.१ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने प्रशासकीय…

Read More

आगामी जनगणनेत जातिनिहाय गणना करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

आगामी जनगणनेत जातिनिहाय गणना करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्‍ली / PIB Mumbai,30 एप्रिल 2025 – आगामी जनगणनेत जातिनिहाय गणनेचा समावेश करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार विषयक समितीने घेतला आहे. यामधून विद्यमान सरकारची राष्ट्र आणि समाजाचे समग्र हित आणि मूल्यांविषयीची बांधिलकी दिसून येत आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 246 नुसार,…

Read More

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ९ मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ९ मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित सात मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार तर दोन मान्यवरांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान नवी दिल्ली,दि.28 एप्रिल 2025 : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या पद्म पुरस्कारां चे वितरण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्रातील 9 मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आले….

Read More

अवैध गौण खनिज उत्खननावर नियंत्रण न ठेवल्याने माढा तहसीलदार विनोद रणवरे निलंबित

अवैध गौण खनिज उत्खननावर नियंत्रण न ठेवल्याने माढा तहसीलदार विनोद रणवरे निलंबित सोलापूर,दि.28 : – माढा तहसीलदार विनोद रणवरे यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंधात्मक कारवाई तसेच गौण खनिज विषयक बाबींमध्ये करावयाची विहित मुदतीतील कारवाई असमाधानकारक असल्याचे निर्देशनास आले होते. माढा तालुक्यातील उजनी धरण कार्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज…

Read More

कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनव्दारे होणार कर्करोग तपासणी

कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनव्दारे होणार कर्करोग तपासणी उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे बुधवारी येणार व्हॅन,नागरिकांनी लाभ घ्यावा : डॉ महेशकुमार सुडके पंढरपूर,दि.29 :- कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता सुसज्य कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनव्दारे तपासणी करण्यात येणार आहे. याकरीता जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.सुहास माने,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्हॅन दि. 30 एप्रिल रोजी बुधवारी उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे…

Read More

हिंदू धर्मातील पवित्र सण व साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा अक्षय तृतीया

हिंदू धर्मातील पवित्र सण व साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा अक्षय तृतीया हिंदू धर्मातील पवित्र सण व साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा अक्षय तृतीया हा आहे.या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे.या दिवशी आपण जे काही करतो ते अक्षय्य राहते. उदाहरणार्थ दानधर्म तसेच सोने नाणे खरेदी यांसारख्या गोष्टी करतो कारण अक्षय या शब्दाचा अर्थ कधीही क्षय होणार नाही…

Read More

महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमीत्त पंढरपूर येथील वीरशैव लिंगायत स्मशानभूमी येथे स्वच्छता अभियान

महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमीत्त पंढरपूर येथील वीरशैव लिंगायत स्मशानभूमी येथे स्वच्छता अभियान पंढरपूर/शुभम लिगाडे,दि.२८ एप्रिल २०२५ – महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमीत्त पंढरपूर येथील वीरशैव लिंगायत स्मशानभूमी येथे स्वच्छता अभियान करण्यात आले. ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे काहीतरी देणं लागतो ही भावना मनात ठेऊन खर्या अर्थाने महात्मा बसवेश्वर महाराजांना अभिप्रेत असलेली जयंती साजरी करत आहोत.असा…

Read More

मूल्याधारित शिक्षणासाठी शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन बरोबर शालेय शिक्षण विभागाचा सामंजस्य करार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मूल्याधारित शिक्षणासाठी शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन बरोबर शालेय शिक्षण विभागाचा सामंजस्य करार सामंजस्य कराराची तातडीने अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई,दि.28 एप्रिल 2025 : शालेय विद्यार्थ्यांना मूल्याधारित शिक्षण मिळावे, यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत शालेय अभ्यासक्रमात मूल्यवर्धन 3.0 हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शालेय…

Read More

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पायाभूत सुविधा कामांचा वेग वाढवा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पायाभूत सुविधा कामांचा वेग वाढवा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश पीएमयूच्या बैठकीत राज्यातील विकास प्रकल्पांचा आढावा मुंबई, दि. 28 एप्रिल 2025 :- पुणे शहरासह उपनगरात वाहतुक कोंडीची समस्या गंभीर असून ती सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात द्यावे. पुणे शहर आणि उपनगरांची वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पुणे रिंग रोडसह मेट्रो, उड्डाणपूल, रिंग रोड…

Read More
Back To Top