रणवीर अलाहाबादियाच्या टिप्पणीवर धीरेंद्र शास्त्री संतापले, म्हणाले-

[ad_1] कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोवरील युट्यूबर रणवीर इलाहाबादियाची टिप्पणी अजूनही चर्चेत आहे. त्यांच्या माफीनंतरही हा वाद थांबताना दिसत नाही.  ALSO READ: सीआरपीएफ जवानाने आपल्या दोन सहकाऱ्यांची हत्या केली नंतर आत्महत्या केली आता यावर बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांचे विधान समोर आले आहे. ते रणवीर अलहाबादियाच्या वक्तव्यावर संतापले असून  त्यांनी म्हटले आहे की…

Read More

ट्रम्प रशिया आणि चीनसोबत पुन्हा अणु नियंत्रण चर्चा सुरू करतील

[ad_1] अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की ते रशिया आणि चीनसोबत अण्वस्त्र नियंत्रण चर्चा पुन्हा सुरू करू इच्छितात. त्यांना आशा आहे की तिन्ही देश त्यांचे प्रचंड संरक्षण बजेट निम्म्याने कमी करण्यास सहमत होतील.  ALSO READ: अमेरिका भारताला त्यांचे सर्वात धोकादायक लढाऊ विमान देणार,डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान गुरुवारी ओव्हल ऑफिसमध्ये अध्यक्ष ट्रम्प पत्रकारांशी बोलत आहेत. यावेळी…

Read More

लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील अर्थव्यवस्था उध्वस्त करत आहे – अंबादास दानवे

[ad_1] महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना राबविली जात आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येत आहे. लाडकी बहीण योजना महायुती सरकारने सुरु केली आहे.या योजनेमुळे राज्याची अर्थव्यवस्था उध्वस्त होत असल्याचे शिवसेना युबीटीचे नेते अंबादास दानवे म्हणाले आहे.   ALSO READ: राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी देण्यासाठी अजित पवार यांनी एक कोअर ग्रुप स्थापन केला लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारची तिजोरी रिकामी…

Read More

सर्वोच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला दिलासा, अटींसह अंतरिम जामिनात वाढ

[ad_1] सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी आज माजी भारतीय प्रशासकीय सेवा प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांना अटकेपासून संरक्षण  देणाऱ्या आपल्या अंतरिम आदेशात वाढ केली आहे. पूजा खेडकर यांच्यावर 2022 च्या केन्द्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी पात्रता मिळवण्यासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे.  ALSO READ: संजय राऊतांच्या विधानानंतर जितेंद्र आव्हाडांचे चोख प्रत्युत्तर, म्हणाले- पवार कोणत्या व्यासपीठावर जातील हे राऊत ठरवणार नाही…

Read More

मुंबई: अंधेरी येथील एका बँकेबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी जमली, काय घडले ते जाणून घ्या

[ad_1] Mumbai News : आरबीआयच्या सूचनांनुसार, न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक १४ फेब्रुवारीपासून पूर्व-मंजुरीशिवाय कोणतेही कर्ज किंवा आगाऊ रक्कम देणार नाही. याशिवाय, आजपासून ही बँक कोणत्याही ग्राहकांची ठेव स्वीकारणार नाही किंवा त्यांच्या खात्यातून पैसे काढणार नाही. शुक्रवारी सकाळी मुंबईतील अंधेरी येथील एका बँकेबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी जमली होती. ही गर्दी आपापल्या बँक खात्यात जमा झालेले पैसे…

Read More

पुलवामा हल्ल्यातील शहीदांना पंतप्रधान मोदी आणि शाह यांनीही श्रद्धांजली वाहिली

[ad_1] १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला लक्ष्य केले, ज्यामध्ये ४० सैनिक ठार झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ च्या पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, भावी पिढ्या त्यांचे बलिदान आणि राष्ट्राप्रती असलेले त्यांचे अढळ समर्पण कधीही विसरणार नाहीत.       …

Read More

LIVE: नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसचे डब्बे संख्या कमी होणार

[ad_1] Maharashtra Marathi Breaking News Live Today: चंद्रपूर आणि बल्लारशाह स्थानकांवरून जाणारी नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या संख्येअभावी ७० टक्क्यांहून अधिक रिकामी धावत होती. यामुळे मध्य रेल्वेने या ट्रेनच्या डब्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील प्रकल्पांपैकी…

Read More

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू

[ad_1] Manipur News: मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी ९ फेब्रुवारी २०२५ रोजी राजीनामा दिला. अनेक दिवसांच्या गतिरोधानंतर, राज्यपाल अजय भल्ला यांनी गुरुवारी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. ALSO READ: शिवसेना युबीटीसोबत मनसेला देखील मोठा धक्का, राजन साळवींसह या नेत्यांनी पक्ष बदलला मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली…

Read More

शिवसेना युबीटीसोबत मनसेला देखील मोठा धक्का, राजन साळवींसह या नेत्यांनी पक्ष बदलला

[ad_1] Maharashtra News: महाराष्ट्रातील राजकीय कल पाहून अनेक नेत्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनाही मोठा धक्का बसला आहे कारण त्यांचे नेतेही त्यांना सोडून गेले आहे. ALSO READ: 'विरोधी पक्षाचा सरपंच असलेल्या गावाला एक रुपयाही मिळणार नाही', मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण…

Read More

ऑटोरिक्षा आणि एसयूव्हीची समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत २ जणांचा जागीच मृत्यू तर ५ जण जखमी

[ad_1] Odisha News: ओडिशामध्ये ऑटोरिक्षा आणि एसयूव्हीची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.   ALSO READ: पंतप्रधान मोदी 'जागतिक रेडिओ दिना'निमित्त देशवासीयांना शुभेच्छा देत म्हणाले लोकांना जोडण्यासाठी रेडिओ हे एक शक्तिशाली माध्यम मिळालेल्या माहितीनुसार ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील बारीपाडा येथे एक भीषण रस्ता अपघात घडला, ज्यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी…

Read More
Back To Top