राहुल गांधींची मतदार अधिकार यात्रा : बिहारच्या जनतेचा सन्मान,स्वाभिमान हक्कांसाठीचा लढा – डाॅ. सुनीलकुमार सरनाईक

राहुल गांधींची मतदार अधिकार यात्रा : बिहारच्या जनतेचा सन्मान,स्वाभिमान, हक्कांसाठीचा लढा – डाॅ.सुनीलकुमार सरनाईक कोल्हापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- सन १९७५ ते १९९० या काळात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाने एकाधिकार शाही विरोधात घेतलेल्या भूमिकेतून बिहारमधील चळवळीने भारताच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली.अंधेरे में एक प्रकाश, जयप्रकाश जयप्रकाश..! असा देशभरात नारा लगावून पंतप्रधान इंदिरा गांधी यांची अर्थात काँग्रेसची सत्ता…

Read More

आरक्षण विरोधी वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा रिपब्लिकन पक्षाने केला तीव्र निषेध

आरक्षण विरोधी वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा रिपब्लिकन पक्षाने केला तीव्र निषेध मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दिनांक 13 – दलित आदिवासी मागासवर्गीयांचे आरक्षण संपविण्याचा निर्णय काँग्रेस भविष्यात घेईल असे आरक्षण विरोधी वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षातर्फे मुंबईत आझाद मैदान येथे तीव्र निषेध करण्यात आला. रिपब्लिकन पक्षाने मुंबईत आझाद…

Read More

मोदींनी या देशात केवळ २२ अब्जाधीश बनविले मात्र आम्ही देशात कोट्यवधी लखपती बनविणार – कॉंग्रेस नेते राहुल गांधी

सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.24/04/2024 – महालक्ष्मी योजनेच्या सर्व गरीब कष्टकरी महिलांच्या खात्यात दरवर्षी एक लाख रुपये टाकणार तसेच श्रीमंतांच्या मुला-मुलींप्रमाणे प्रत्येक पदवीधर मुलाला अप्रेंटिशशीपचा अधिकार मिळवून देणार, हे करताना त्यांना वर्षाला लाख रुपयेही देणार आहे. मोदींनी या देशात केवळ २२ अब्जाधीश बनविले. मात्र आम्ही देशात आता कोट्यवधी लखपती बनविणार आहोत.केंद्रात आमचे सरकार येताच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय…

Read More
Back To Top