मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्रभावी अलार्मिंग सिस्टीम, गणेश नाईक यांनी केले 'वनशक्ती-२०२५' चे उद्घाटन
[ad_1] Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, ही अत्यंत दुःखद घटना आहे आणि सरकारने त्याची दखल घेतली आहे. भविष्यात असे हल्ले रोखण्यासाठी अलार्मिंग सिस्टीम अधिक प्रभावी असेल असे आश्वासन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले. ते वन अकादमी येथे 'वनशक्ती – २०२५' या वनांमधील महिलांवरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना बोलत होते….
