ब्रिटिश साम्राज्याविरुद्धची भारत छोडो ही लढाई भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील निर्णायक टप्पा ठरली- प्रा.डॉ.गोवर्धन दिकोंडा

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त व्याख्यान संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९ – रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधन समिती व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्ट क्रांती दिन या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.बाळासाहेब बळवंत होते.या प्रसंगी मंचावर…

Read More

स्त्री आधार केंद्रातर्फे महिला सुरक्षितता स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रम द्वितीय व अंतिम सत्र दि.११ ऑगस्ट रोजी

स्त्री आधार केंद्रातर्फे महिला सुरक्षितता स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रमाचे द्वितीय व अंतिम सत्र दि.११ ऑगस्ट रोजी पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज , दि.९ऑगस्ट :- गणेशोत्सवाच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत राहणाऱ्या महिला स्वयंसेवकांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी स्त्री आधार केंद्रातर्फे विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे सार्वजनिक सणांदरम्यान गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांवरील अत्याचार,आपत्ती व धोकादायक…

Read More

पोलीस मित्र सेवाभावी फाऊंडेशन च्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी काकासाहेब बुराडे यांची निवड जाहीर

पोलीस मित्र सेवाभावी फाऊंडेशन च्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी काकासाहेब बुराडे यांची निवड जाहीर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज, दि ९ –पोलीस मित्र सेवाभावी फाऊंडेशनच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख काकासाहेब बुराडे यांची निवड संस्थापक अध्यक्ष महेंद्र चौधरी यांनी आज मुंबईत जाहीर केली. वाखरी येथे त्यांचा आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला….

Read More

वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी चर्चेस नकार दिल्याने मेल नर्सेस बचाव समितीचे पदाधिकारी आक्रमक

वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी चर्चेस नकार दिल्याने मेल नर्सेस बचाव समितीचे पदाधिकारी आक्रमक मंत्रालया समोर जोरदार निदर्शने

Read More

नारळी पौर्णिमा निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस अलंकार परिधान

नारळी पौर्णिमा निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस अलंकार परिधान पंढरपूर दि.08 :- नारळी पौर्णिमे निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये श्री विठ्ठलास सोने मुकुट, नाम निळाचा, कौस्तुभ मणी, मोठ्या दंडपेट्या जोड, हि-याचा कंगन जोड, मोत्याची कंठी, मोत्याचा तुरा, लहान व मोठा शिरपेच, मत्स्य जोड, मोठी बोरमाळ, लक्ष्मीहार, तोडे जोड,…

Read More

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट नवी दिल्ली / मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.8 ~ महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांना बुद्धगया येथील महाबोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली त्या परमपवित्र स्थळी महाबोधी महाविहार उभारण्यात आले आहे. जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान बुद्धगया येथे महाबोधी महाविहार आहे. त्याची विश्वस्त व्यवस्था ही…

Read More

अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन आरोपींवर पालघर पोलीस दलाकडून कारवाई

अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन आरोपींवर पालघर पोलीस दलाकडून कारवाई वाडा पोलीस ठाणे ची उत्कृष्ट कारवाई पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज – पोलीस अधीक्षक पालघर यतिश देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना सक्त सुचना दिलेल्या आहेत. वाडा पोलीस ठाणे हद्दित दि.०५/०८/२०२५ रोजी १०:३०…

Read More

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता शासन प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार पुणे,दि.०८/०८/२०२५ : पुणे व पिंपरी चिंचवड शहर सर्वंकष गतिशीलता योजना सर्व संबंधित विभागाने समन्वयाने निश्चित करावी.ग्रेड सेपरेटर्स,रिंग रोड सेपरेटर्स, टनेल्स सेपरेटर्स बाबत एकत्रित आराखडा तयार करावा.पुढील ३० वर्षांचा विचार करुन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दीर्घकालीन…

Read More

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणा साठी केंद्र व राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मागणी नवी दिल्ली,दि.०८/०८/२०२५ :- शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला,साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक तातडीने बोलावण्याची मागणी महाराष्ट्राचे…

Read More

तृतीयपंथीयांनी हक्काचं घर, नोकरीची मुख्याधिकारी यांच्याकडे केली मागणी

पंढरपूरात तृतीयपंथीयांनी हक्काचं घर, नोकरीची मुख्याधिकारी यांच्याकडे केली मागणी केंद्र सरकारच्या योजनेतून बचत गट, रोजगाराची संधी मिळणार पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज:- शहरातील ४० ते ५० तृतीय पंथीयांनी एकत्र येत पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याकडे राहण्यासाठी हक्काचे घर तसेच जीवन जगण्यासाठी हाताला काम किंवा नोकरी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करत या मागणीचे निवेदन त्यांना देण्यात…

Read More
Back To Top