शिवबंधन बांधून मारुती अंबुरे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

शिवबंधन बांधून मारुती अंबुरे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज- मुंबई येथील मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे उपाध्यक्ष मारुती अंबुरे यांनी प्रवेश केला.त्याचबरोबर त्यांच्या…

Read More

होडी चालक,मालकांनी १५ जून पर्यंत होड्यांची नोंदणी करावी- जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद

आषाढी यात्रा: होडी चालक,मालकांनी १५ जून पर्यंत होड्यांची नोंदणी करावी- जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद आसन क्षमतेपेक्षा जास्त जलप्रवासी वाहतुक करु नये सुर्यास्तानंतर जलप्रवास वाहतुक बंद ठेवावी पंढरपूर,दि.१०/०६/२०२५ :- आषाढी शुध्द एकादशी दि.०६ जुलै २०२५ रोजी असून यात्रा कालवधी २६ जून ते १० जुलै असा आहे.या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात….

Read More

कारहुनवी सणानिमित्त सजवलेल्या गाढवांची मिरवणूक काढण्यात आली

कारहुनवी सणानिमित्त सुनील काडे यांच्या सजवलेल्या गाढवांची मिरवणूक काढण्यात आली सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०६/२०२५ – काँग्रेसचे सोलापूर शहर अध्यक्ष चेतन नरोटे, युवा नेते जॉन फुलारे, वाहिद बिजापूरे यांच्या उपस्थितीत कारहुनवी सणानिमित्त सुनील काडे यांच्या सजवलेल्या गाढवांची मिरवणूक काढण्यात आली. मनुष्य कर्माने किंवा पदाने कितीही जरी मोठा असला तरी त्यांनी आपली संस्कृती विसरून चालणार नाही .भूतदया परमो…

Read More

अपयशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये : खासदार प्रणिती शिंदे

अपयशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये : खासदार प्रणिती शिंदे सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० जून २०२५ – आज रोजी सोलापूर लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रणिती शिंदे यांची विधानसभा निवडणुकीतील EVM घोटाळा आणि विविध विषयासंदर्भात काँग्रेस भवन सोलापूर येथे सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत…

Read More

अपहरण व खुनाचे गंभीर गुन्ह्यातील फरारी मुख्य आरोपीस अटक करण्यात पालघर पोलीसांना यश

अपहरण व खुनाचे गंभीर गुन्ह्यात सुमारे ०५ महिन्यांपासून फरारी असलेला मुख्य आरोपी अटक करण्यात पालघर पोलीसांना यश पालघर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०६/२०२५- घोलवड पोलीस ठाणे गुन्हा रजि.नंबर ११/२०२५ बीएनएस कलम १४० (३), १४० (१), १४२, ३५१ (२), ३ (५), ६१ (२) (अ), १०३ (१), २३८ (अ) प्रमाणे दि. २७/०१/२०२५ रोजी दाखल असलेल्या अपहरण व खुनाचे गंभीर…

Read More

डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केली तीन महत्त्वपूर्ण निवेदनं

गिग कामगारांचे हक्क, पुणे येथील MPSC च्या अपघातग्रस्त उमेदवारांची संधी आणि पुणे नाट्यगृहांची दुरवस्था – डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केली तीन महत्त्वपूर्ण निवेदनं पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासास महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या तीन…

Read More

जॉय सामाजिक संस्थेकडून आदर्श संपादक प्रशांत माळवदे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

जॉय सामाजिक संस्थेकडून आदर्श संपादक प्रशांत माळवदे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज- मुंबईतील जॉय सामाजिक संस्थेच्या १० वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच जोगेश्वरी येथील अस्मिता भवन सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी सामाजिक,शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध संस्था, संघटना, व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात पंढरपूर…

Read More

आयुष्यातले सांगाती – माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी

आयुष्यातले सांगाती माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी जगदीश का.काशिकर,मुक्त पत्रकार मुंबई,व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज- महाराष्ट्रातील पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री कोण असा प्रश्न जेव्हा विचारला जातो, तेव्हा सहाजिकच मनोहर गजानन जोशी हे नाव समोर येते.मनोहर जोशी हे फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच नव्हते, तर काही काळ मुंबईचे महापौर, काही काळ विधानसभेतील विरोधी पक्ष नेते, काही…

Read More

मनुष्याच्या आस्तित्वासाठी घनवन व देवराई आवश्यक : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मनुष्याच्या आस्तित्वासाठी घनवन आणि देवराई आवश्यक : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे मनुष्य जातीच्या चंगळवाद आणि भोगवादी वृत्तीमुळे निसर्गाचे आजवर बरेच नुकसान झाले पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.७:- मनुष्य जातीच्या चंगळवाद आणि भोगवादी वृत्तीमुळे निसर्गाचे आजवर बरेच नुकसान झाले आहे. मनुष्याच्या आस्तित्वासाठी घनवन आणि देवराई याचे जाळे वाढणे आवश्यक आहे असे मत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले…

Read More

शैक्षणिक लूटमारीला लगाम; जळगावच्या आदेशानंतर राज्यभर अंमलबजावणीची गरज – सुराज्य अभियान

सुराज्य अभियान,हिंदु जनजागृती समिती,शैक्षणिक लूटमारीला लगाम, शैक्षणिक लूटमारीला लगाम; जळगावच्या आदेशानंतर राज्यभर अंमलबजावणीची गरज – सुराज्य अभियान जळगाव/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०६/२०२५- राज्यातील अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच शालेय साहित्य,बूट, गणवेश, वह्या-पुस्तके इत्यादी खरेदी करण्यास सक्ती केली जाते. या सक्तीच्या माध्यमातून शाळा व्यवस्थापन आणि व्यापाऱ्यांमध्ये आर्थिक देवाणघेवाणी होत असून त्याचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या पालकांना बसतो.हा अन्याय थांबवण्यासाठी हिंदु…

Read More
Back To Top