राज्यातील जड वाहनांच्या धोकादायक वाहतुकीवर कठोर कारवाईची मागणी- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे परिवहन मंत्र्याकडे निवेदन

राज्यातील जड वाहनांच्या धोकादायक वाहतुकीवर कठोर कारवाईची मागणी- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे परिवहन मंत्र्याकडे निवेदन रिदा शेख अपघातानंतर जड वाहन नियंत्रणासाठी राज्यभर विशेषतः नागरी भागात कठोर नियमांची अंमलबजावणी कडक उपाययोजना राबविण्याचे विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे आवाहन मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ नोव्हेंबर २०२५ : राज्यातील महानगर क्षेत्रांमध्ये वाढत चाललेल्या जड वाहनांच्या (मिक्सर, ट्रक, डंपर) अनियंत्रित वाहतुकीमुळे…

Read More

डॉ.नीलम गोऱ्हेंची ठाम भूमिका : आरोपींना कठोर शिक्षा आणि पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे

फलटण डॉक्टर प्रकरण : डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या- न्यायासाठी आम्ही कुटुंबासोबत महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी हालचाल वेगवान — उपसभापतींचा न्यायासाठी थेट पाठपुरावा डॉ.नीलम गोऱ्हेंची ठाम भूमिका : आरोपींना कठोर शिक्षा आणि पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे सातारा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८ ऑक्टोबर २०२५ : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने (Phaltan Doctor Case) संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे.या प्रकरणी विधान…

Read More

यात्रा कालावधीत स्वच्छतेला व भाविकांच्या सुलभ दर्शनाला प्राधान्य द्यावे-परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

यात्रा कालावधीत स्वच्छतेला व भाविकांच्या सुलभ दर्शनाला प्राधान्य द्यावे-परिवहनमंत्री प्रताप सरनाईक चंद्रभागा नदीपात्र व वाळवंट स्वच्छतेसाठी जास्तीचे स्वच्छता कर्मचारी नियुक्त करावेत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनाही शासकीय महापूजेच्या वेळी मान मिळावा – शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/१०/२०२५ – कार्तिकी शुद्ध एकादशी सोहळा २ नोव्हेंबर २०२५ रोजी असून या यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या…

Read More

बालविवाह रोखण्यासाठी वैयक्तिक प्रबोधनाचे विशेष अभियान राबवावे- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

बालविवाह रोखण्यासाठी वैयक्तिक प्रबोधनाचे विशेष अभियान राबवावे – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे ११ ऑक्टोबर २०२५ (आंतरराष्ट्रीय कन्या दिन) ते २६ जानेवारी २०२६ (प्रजासत्ताक दिन) या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या बालविवाहमुक्त महाराष्ट्रासाठी १०० दिवस अभियान आढावा बैठक मुंबई,दि.१४ ऑक्टोबर २०२५ : बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर ठोस आणि प्रभावी कार्यवाही सुरू आहे. तथापि, काही दुर्गम आणि आदिवासी…

Read More

विरोधकांचे आरोप निराधार शेतकरी हितासाठी राज्य-केंद्राचे ठोस पाऊल – डॉ. नीलम गोऱ्हे

विरोधकांचे आरोप निराधार; शेतकरी हितासाठी राज्य-केंद्राचे ठोस पाऊल – डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि पूरामुळे महाराष्ट्रातील २९ जिल्हे व २५३ तालुक्यांतील तब्बल ६८ लाख ६९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांचे पिकाशी असलेले नाते हे पोटच्या लेकरासारखे असते. मात्र या आपत्तीमुळे जमीन खरडून गेली, पुन्हा पेरणी करण्याची…

Read More

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याला समर्पित राहून समाजासाठी काम करणे हेच आमचे कर्तव्य : डॉ नीलम गोऱ्हे

थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याला समर्पित राहून समाजासाठी काम करणे हेच आमचे कर्तव्य : डॉ नीलम गोऱ्हे मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३ ऑक्टोबर २०२५ : थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त विधान भवन, मुंबई येथे आज शुक्रवार, दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी…

Read More

या माध्यमातून नागरिकांना आरोग्य विषयक जनजागृती व तपासणी उपचाराचा फायदा होणार -आ.समाधान आवताडे

कॅन्सरचे निदान झाल्यास उपचाराने आजार बरा होतो – तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले या माध्यमातून नागरिकांना आरोग्य विषयक जनजागृती व तपासणी उपचार याचा फायदा होणार आहे -आमदार समाधान आवताडे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज : कॅन्सर निदान व्हॅन च्या माध्यमातून कॅन्सर निदान व उपचार लवकर होण्यासाठी याचा फायदा होत आहे. सुसज्ज सुविधा गावापर्यंत या माध्यमातून पोहचत आहे….

Read More

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

शाश्वत विकासाची दूरदृष्टीपूर्ण लोकचळवळ मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आपला भारत देश हा कृषिप्रधान आहे आणि गाव हे त्याचे प्राणकेंद्र आहे.त्यामुळे गावांचे प्रश्न सोडविल्याशिवाय आणि त्यांचा शाश्वत विकास साधल्याशिवाय देशाचा सर्वांगीण विकास शक्य नाही.शाश्वत विकास हा असा विकास आहे, जो सध्याच्या पिढीच्या गरजा भागविताना पुढील पिढ्यांसाठी साधन संपत्तीचे सातत्याने संवर्धन करत राहतो. म्हणूनच गावांचा शाश्वत विकास…

Read More

विरोधक दिशाभूल करत असले तरी महिलांचा आत्म सन्मान अधिक मजबूत करण्यासाठी शासन कटिबद्ध-उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणाची दिशा विरोधक दिशाभूल करत असले तरी महिलांचा आत्मसन्मान अधिक मजबूत करण्यासाठी शासन कटिबद्ध-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे नवी दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ ऑगस्ट २०२५ : दिल्ली विधानसभेचे पहिले निवडून आलेले अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल यांच्या कार्यभारग्रहणाच्या शताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय पीठासीन अध्यक्षांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या…

Read More

महिलांच्या सहभागामुळे समाजाला नवा आत्मविश्वास : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

श्रावण महोत्सवानिमित्त भजन स्पर्धा महिलांच्या सहभागामुळे समाजाला नवा आत्मविश्वास : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ ऑगस्ट २०२५-शिवसेना पुणे शहराच्या श्रावण महोत्सवा निमित्त द्वारका गार्डन सुनितानगर वडगावशेरी येथे भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेचे उद्घाटन विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे संयोजन हेमंत बत्ते यांनी केले होते.मनोज अष्टेकर,गौरव कश्यप,उदय खांडके,प्रणव जोशी, दिनेश…

Read More
Back To Top